दानापूर - पावसाळ्यात गावालगतच्या नदीला पहिला पूर आला की परंपरेप्रमाणे गावातील मुख्य व्यक्ती सपत्नीक नदीचे पूजन करून साडी-चोळी अर्पण
करीत असते. ही प्रथा आजही दानापूर गावात जपली जात...
देशभरात वाढणारी आवारा कुत्र्यांची संख्या आणि त्यातून उद्भवणारे धोके लक्षात घेता सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. यानुसार आवारा
कुत्र्यांना पकडून कायम शेल्टरमध्ये ठेवण्...
पातुर - शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना विविध सेवा व सुविधा पुरविण्याबाबत प्रहार सेवक संतोष इंगळे
यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांनी ग्रामसचिवांना निवेदन स...
“रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग रक्त आणि क्रिकेट कसं चालतं?” उद्धव ठाकरेंचा संताप
दादर-शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला च...
रिसोड (जि. वाशिम) –रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद येथे पावसामुळे रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था
पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या वाहनचालकाने पत्रकार फिरोज शहा यांच्यावर जीवघेणा हल्...
राज्यात सलग तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी या भागांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. घाटमा...
Samsung Galaxy S25 Edge ला देणार टक्कर
नवी दिल्ली : स्मार्टफोन बाजारात अल्ट्रा-स्लिम मॉडेल्सची स्पर्धा रंगताना दिसत आहे. सॅमसंगने नुकताच 5.8mm जाडीचा Galaxy S25 Edge बाजारात आणला...
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ विशे...