पातुर प्रतिनिधी |
माळराजुरा घाटावरील पातुर तलावात मुबलक पाणीसाठा असतानाही,
नदीपात्रात पाणी न सोडल्यामुळे बोर्डी नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे.
Related News
Laughter Chefs 3: समर्थ जुरैलच्या वर्तनामुळे जन्नत जुबैर झाली असहज, सोशल मीडियावर वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल
टीव्हीवरील प्रसिद्ध कुकिंग रिअॅलिटी शो ‘
Continue reading
केसगळतीवर नैसर्गिक उपाय: रोझमेरी ऑइल vs कांद्याचे तेल – कोणते तेल अधिक फायदेशीर? जाणून घ्या संपूर्ण माहिती
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत केसगळती, केस ...
Continue reading
स्मार्टफोनवरील लहान छिद्राचे रहस्य उलगडले
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हा केवळ संवादाचे साधन राहिला नाही, तर तो मानवाच्या दैनंदिन आयुष्याचा अविभ...
Continue reading
SpiceJet Employee Ends Life: WhatsApp Status पाहून घरमालक धावला; गूढ कायम
लखनऊ, गोरखपूर: स्पाईसजेटमध्ये सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीने आपले जीवन संपवले,...
Continue reading
Alaya F चा व्हायरल व्हिडिओ आणि ‘नोज-लिप जॉब’ चर्चा; अभिनेत्रीने दिलं स्पष्ट उत्तर – “जरा सुद्धा सर्जरी केली नाही!”
लैक्मे फॅशन वीक 2024 मध्ये अभिनेत्री Al...
Continue reading
Anupamaa : अनुपमाला मोठी बढती, वसुंधराचे धक्कादायक वक्तव्य ऐकून माहीनं सोडलं घर
‘Anupamaa ’च्या २४ मार्चच्या भागात भावना, संघर्ष, नाती आणि धक्कादायक ...
Continue reading
महिलांसाठी खास! तज्ज्ञांच्या मते या ३ आयुर्वेदिक वनस्पती दररोजच्या आहारात जरूर समाविष्ट करा
आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांवर घर, काम, कुटुंब आणि करिअर यांची अनेक पातळ्यांवरील जबा...
Continue reading
The 50 : शिव ठाकरेचा मोठा खुलासा — “प्रिन्स नरुलासोबतची मैत्री नव्हती, फक्त जुगाड होता”; फिनालेनंतर उघड केली खरी गोष्ट
The 50 या प्रसिद्ध रिअॅलिटी शोच...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : नवऱ्याने दिपालीपासून लपवून ठेवली ‘ती’ गोष्ट; घरात सत्य समजताच फुटला अश्रूंचा बांध
Bigg Boss Marathi 6 चा सध्याचा सीझ...
Continue reading
राजकारण्यांवरही कारवाईचा इशारा! Devendra Fadnavis यांचे विधानसभेत मोठे विधान; Ashok Kharat प्रकरणाला नवे वळण
राज्यात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या Ashok...
Continue reading
‘मरणाने केली सुटका…’ १३ वर्षांच्या कोम्यानंतर Harish Rana यांचे निधन; भारतातील दयामरणाचा ऐतिहासिक क्षण
भारताच्या वैद्यकीय आणि न्यायव्यवस्थेच्या इतिहासात एक अत्यंत संवेदनशील आणि मह...
Continue reading
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi यांचा Donald Trump यांना थेट फोन; भारताची भूमिका स्पष्ट
अमेरिका आणि इराण यांच्या...
Continue reading
त्यामुळे पातुर, चिंचखेड, बोडखा, शिरला, भंडाराज व तांदळी या तलवाखालील सहा गावांतील
नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विहिरी, हातपंप आणि बोरवेलची पातळी खोल गेली
असून जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
कोरड्या नदीपात्रामुळे जंगली आणि हिंस्र प्राणी गावात शिरकाव करत असून नागरिक भयभीत झाले आहेत.
पाण्याअभावी फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
दोन महिन्यांपासून सुरू असलेली पाणीटंचाई आता विकोपाला गेली आहे.
नागरिकांची दैनंदिन वणवण सुरू असून प्रशासनाकडून ठोस पावले न उचलल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले की, “सिंचन विभागाचे कार्यकारी
अभियंता यांना ७ एप्रिल रोजी पाणी सोडण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.
लवकरच पातुर तलावाचे पाणी नदीपात्रात सोडले जाईल.”
Read Also :
https://ajinkyabharat.com/petrol-pumper-ghataulichi-takrar-mahagat-padli-kriti-lathyani-mahan-3-salesman-attake/