पातुर प्रतिनिधी |
माळराजुरा घाटावरील पातुर तलावात मुबलक पाणीसाठा असतानाही,
नदीपात्रात पाणी न सोडल्यामुळे बोर्डी नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे.
Related News
भारताचे पंतप्रधान Narendra Modi सध्या इटली दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. जागतिक राजकारण, भारत-युरोप संबंध आण...
Continue reading
रियान परागचा व्हायरल व्हिडीओ चर्चेत; लहान चाहत्याला फोटो नाकारल्याने सोशल मीडियावर संताप
इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2026 सध्या अतिशय रोमांचक टप...
Continue reading
Pakistan-US Secret Report : काश्मीरवर अमेरिकेचे समर्थन मिळवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, पण भारताबाबत अमेरिकेची स्पष्ट भूमिका
अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारल्याचे चित्र...
Continue reading
Cannes Film Festival 2026 अजूनही हाय हिल्सच्या मोहातून बाहेर पडू शकत नाही? स्नीकर्स घालून क्रिस्टन स्टीवर्टने पुन्हा पेटवली चर्चा
जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक...
Continue reading
उन्हाळ्यात दररोज दही-भात खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? दोन आठवड्यांत दिसू शकतात हे फायदे
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे आणि पोटाला आराम देणारे पदार्थ खाण्याकडे लोका...
Continue reading
चीनला मोठं यश, दुर्मिळ धातूंमुळे वाढणार जागतिक वर्चस्व
जगभरात युद्ध, आर्थिक स्पर्धा आणि तंत्रज्ञानाच्या शर्यतीत महासत्तांमध्ये संघर्ष सुरू असताना चीनला मो...
Continue reading
Amal Clooney यांचा “धक्कादायक आणि शक्तिशाली” संदेश: आराम आणि अन्याय यातील अस्वस्थ वास्तव
जगभरात अनेक वेळा असे कोट्स समोर येतात जे केवळ प्रेरणा दे...
Continue reading
त्यामुळे पातुर, चिंचखेड, बोडखा, शिरला, भंडाराज व तांदळी या तलवाखालील सहा गावांतील
नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विहिरी, हातपंप आणि बोरवेलची पातळी खोल गेली
असून जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
कोरड्या नदीपात्रामुळे जंगली आणि हिंस्र प्राणी गावात शिरकाव करत असून नागरिक भयभीत झाले आहेत.
पाण्याअभावी फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
दोन महिन्यांपासून सुरू असलेली पाणीटंचाई आता विकोपाला गेली आहे.
नागरिकांची दैनंदिन वणवण सुरू असून प्रशासनाकडून ठोस पावले न उचलल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले की, “सिंचन विभागाचे कार्यकारी
अभियंता यांना ७ एप्रिल रोजी पाणी सोडण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.
लवकरच पातुर तलावाचे पाणी नदीपात्रात सोडले जाईल.”
Read Also :
https://ajinkyabharat.com/petrol-pumper-ghataulichi-takrar-mahagat-padli-kriti-lathyani-mahan-3-salesman-attake/