मुंबई :
दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटला असला तरी या
नोटा अजूनही वैध चलन म्हणून ग्राह्य धरल्या जात आहेत, अशी मोठी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने...
अकोला –
उन्हाळ्याच्या दिवसांत वाढणाऱ्या उष्णतेबरोबरच वीजबिलही भरमसाट वाढते आणि त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक ताणाचा सामना करावा लागतो.
मात्र आता या समस्येवर सोपी आणि परिणामकारक...
अकोला, दि. १ मे –
“गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने पुढे यावे.
ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यक...
अकोला, दि. १ मे –
“साडेसहा दशकांपासून महाराष्ट्राने सतत प्रगती करत स्वतःचं अग्रस्थान टिकवून ठेवलं आहे.
राज्य शासनाच्या लोकहितकारी निर्णयांमुळे विकासप्रक्रिया अधिक गतिमान आणि सर्व...
मुंबई – कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात तापलेलं वातावरण आता आणखी चिघळलं आहे.
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली...
सीईओ अनिता मेश्राम : जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात
अकोला :
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी
योजनांची यशस्व...
अकोला –
देशभरातील अस्थिर परिस्थिती — काश्मीरमधील पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ला,
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, महागाईने होरपळणारी सामान्य जनता आणि अन्यायकारक
कायद्यांमुळे...
अकोला –
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
ने आज अकोल्यात जोरदार ट्रॅक्टर मोर्चा काढला.
अकोल्यात...
दिल्ली/श्रीनगर –
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय
तपास यंत्रणेला (NIA) धक्कादायक माहिती हाती लागली आहे.
या हल्ल्यामागे...
जळगाव जामोद | प्रतिनिधी - मंगेश टाकसाळ
महाराष्ट्रातील प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीचे वार्षिक भाकीत आज, १ मे रोजी पहाटे सहा वाजता पुंजाजी महाराज
आणि सारंगधर महाराज यांनी जाहीर केले. य...