पावसामुळे नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याने नागरिक संतप्त
प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा नागरिकांचा इशारा
अकोल्यातील जुनेशहर भागातील नागरिकांच्या घरात
Related News
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले ...
Continue reading
अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा रिमझिम पावसानेहजेरी लावली असून...
Continue reading
अकोट
दि.०९/०७/२०२५ रोजी फिर्यादी सौ.निर्मला मानिक सोळंके वय ६२ वर्षे रा.
Continue reading
भाजप नेत्याच्या तक्रारीवरून अकोल्यात "बांगलादेशी" असल्य...
Continue reading
लंडन
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 193 धावांचं लहानसं लक्ष्य मिळालं होतं,...
Continue reading
नाल्याचे पाणी शिरत आसल्याने संतप्त नागरिकांनी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील किराणा मार्केट समोर रास्तारोको केला.
महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे रुंद नाला अरुंद झाला आहे,
त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वारंवार महापालिकेला काळवल्यावरही कोणतीच कारवाई न केल्याचा आरोप
यावेळी नागरिकांनी केला आहे.
जो पर्यंत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त येणार नाहीत
तो पर्यंत रास्तारोको करू असा इशारा नागरिकांनी दिलाय.
यावेळी मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक खोळंबली होती.
वाहनांच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या,
परंतु यावेळी संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देत माणुसकीचा प्रत्यय दिला.
Read also: https://ajinkyabharat.com/raigad-fort-closed-for-tourists-from-today/