पावसामुळे नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याने नागरिक संतप्त
प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा नागरिकांचा इशारा
अकोल्यातील जुनेशहर भागातील नागरिकांच्या घरात
Related News
अकोल्यात उन्हाचा तडाखा! तापमान ४४.२ अंशांवर, राज्यातील सर्वाधिक
माझोड – बाभुळगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार अनुप धोत्रे यांचा पुढाकार;
भाऊसाहेब पोटे विद्यालयात NMMS पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
‘सहकारातून समृद्धी’ योजनेतून सहकार चळवळीला नवे बळ – नानासाहेब हिंगणकर
सावता परिषदेच्या पातूर तालुका अध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड
आर्थिक विवंचनेत अडकलेल्या युवक शेतकऱ्याची आत्महत्या
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
नाल्याचे पाणी शिरत आसल्याने संतप्त नागरिकांनी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील किराणा मार्केट समोर रास्तारोको केला.
महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे रुंद नाला अरुंद झाला आहे,
त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वारंवार महापालिकेला काळवल्यावरही कोणतीच कारवाई न केल्याचा आरोप
यावेळी नागरिकांनी केला आहे.
जो पर्यंत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त येणार नाहीत
तो पर्यंत रास्तारोको करू असा इशारा नागरिकांनी दिलाय.
यावेळी मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक खोळंबली होती.
वाहनांच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या,
परंतु यावेळी संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देत माणुसकीचा प्रत्यय दिला.
Read also: https://ajinkyabharat.com/raigad-fort-closed-for-tourists-from-today/