पावसामुळे नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याने नागरिक संतप्त
प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा नागरिकांचा इशारा
अकोल्यातील जुनेशहर भागातील नागरिकांच्या घरात
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
नाल्याचे पाणी शिरत आसल्याने संतप्त नागरिकांनी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील किराणा मार्केट समोर रास्तारोको केला.
महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे रुंद नाला अरुंद झाला आहे,
त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वारंवार महापालिकेला काळवल्यावरही कोणतीच कारवाई न केल्याचा आरोप
यावेळी नागरिकांनी केला आहे.
जो पर्यंत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त येणार नाहीत
तो पर्यंत रास्तारोको करू असा इशारा नागरिकांनी दिलाय.
यावेळी मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक खोळंबली होती.
वाहनांच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या,
परंतु यावेळी संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देत माणुसकीचा प्रत्यय दिला.
Read also: https://ajinkyabharat.com/raigad-fort-closed-for-tourists-from-today/