वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने अकोला पश्चिम मतदार संघातून माघार घेतल्यानंतर राजकीय
वर्तुळात एकच खळबळ उडाली होती… कारण अकोल्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच
राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली आहे त्यामुळे
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
या ठिकाणी वंचित आपल्या उमेदवारापासूनच वंचित झाली होती..
वंचित शेवटी कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र वंचित ने काँग्रेस
आणि भाजपच्या उमेदवारा विरोधात प्रखर भूमिका मांडणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार
असल्याचं काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं तर नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आपली भूमिका स्पष्ट करणार
असल्याचं म्हटलं होतं…अखेर आज वंचित बहुजन आघाडीने हा सस्पेन्स उघड केला
असून आपला पाठिंबा भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार हरिष अलिमचंदानी यांना दिला
आहेय..वंचितने आपला पाठिंबा हरिष अलिमचंदनी यांना जाहीर केल्यानंतर
आता भाजप आणि काँग्रेसमध्ये होणारी
अकोला पश्चिमची लढत तिरंगी लढत होणार आहेय…