भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप

IND vs ENG : लॉर्ड्सवर पराभव अन् दुसऱ्या क्षणाला दोघांची हकालपट्टी, गिल-गंभीरचं ड्रेसिंग रूममध्येच ठरलं!

लंडन

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 193 धावांचं लहानसं लक्ष्य मिळालं होतं,

मात्र भारतीय फलंदाजांनी निराशा केली आणि लॉर्ड्सवर टीम इंडियाचा दारूण पराभव झाला.

Related News

यामुळे इंग्लंडने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

 प्रमुख मुद्दे:

  • यशस्वी जयस्वाल पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद, गरज नसताना मोठा शॉट खेळला

  • पहिल्या डावात देखील केवळ 13 धावा करून आऊट

  • करुण नायरच्या 6 डावांमध्ये केवळ 131 धावा, एकही अर्धशतक नाही

  • चाहत्यांकडून जयस्वालऐवजी इश्वरन आणि नायरऐवजी साई सुदर्शनला संधी देण्याची मागणी

  • भारताची दुसऱ्या डावातील संपूर्ण फलंदाजी कोसळली, शेवटच्या इनिंगमध्ये सामूहिक अपयश

 चाहते संतप्त:

भारताच्या पराभवामागे जयस्वाल आणि करुण नायर यांच्या अपयशाला जबाबदार ठरवलं जात असून दोघांना चौथ्या कसोटीतून वगळावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/katepurna-dharanchi-waterpathy-deed-foot-vadhali/

Related News