पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ७ मे रोजी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’
अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करत जशास तसे उत्तर दिले.
या निर्णायक कारवाईमुळे फक्त पाकिस्तानच नव्हे, तर त्यांच्या कायमस्वरूपी पाठीराख्या असलेल्या चीनलाही हादरा बसला आहे.
Related News
तिखट खाणे खरंच आरोग्यासाठी चांगले आहे का? विज्ञान नेमके काय सांगते?
स्वयंपाकातल्या मसाल्यांची दुनिया विशाल आहे, पण त्यात सर्वात वेगळं स्थान जर कोणाचं असेल, तर ते
Continue reading
‘जख्मी आहे म्हणून घातक आहे’: Raghav Chadha चे तीन मिनिटांचे व्हिडिओ आव्हान; AAP नेतृत्वावर थेट हल्ला
आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार Raghav Chadha
Continue reading
रणबीर कपूरचे मोठे खुलासे: ‘Ramayana’चा सहा तासांचा रनटाइम; “लॉर्ड ऑफ द रिंग्सपेक्षा कमी नाही” असा दावा
नितेश तिवारी दिग्दर्शित आणि प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा असलेल्या ‘
Continue reading
Zomato, Swiggy, Blinkit, Zepto आणि Milk Basket रायडर्सचा ‘पॉवर रेंजर्स’ स्टाईल धमाल कोलॅब; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि क्विक-कॉमर्सच्या जगात नेहमीच स्पर...
Continue reading
Splitsvilla 16: युजर्सचा रोष! योगेश रावत वादावर अपूर्वा मुखीजावर बॉडी-शेमिंगचे आरोप; फॅन्स म्हणाले – “हे कूल नाही”
MTV Splitsvilla 16 मध्ये...
Continue reading
MTV Splitsvilla 16: एलिमिनेशन एपिसोड 38 आज प्रसारित; सनी लिओनीच्या शोमधून कोण बाहेर जाणार?
एमटीव्हीचा लोकप्रिय रिअॅलिटी शो Splitsvilla 16 म्हणज...
Continue reading
Bigg Boss Marathi 6: आज भाऊचा धक्का गंभीर; रितेश भाऊ ठरवणार कोण घराचा रस्ता धरतो
Bigg Boss Marathi 6 आता अंतिम टप्प्यावर आला आहे, आणि घरा...
Continue reading
७वा भारतीय LPG टँकर ‘Green Sanvi’ होर्मुझ पार, अद्याप १७ जहाजे अडकली
भारतीय तेल वाहतूक क्षेत्रावरून महत्त्वाची बातमी येत आहे. होर्मुझ जलसंधीमध्ये अडकलेला भारतीय
Continue reading
नवीन आर्थिक वर्ष 2026–27: आपल्या वित्तीय आराखड्याची सुरुवात स्मार्ट निर्णयांनी करा
4 एप्रिल 2026 पासून नवीन आर्थिक वर्ष 2026–27 सुरु होत आ...
Continue reading
ग्रामीण भारताचा प्रभाव: जीवन आणि आरोग्य विम्यात ग्रामीण भागाचा ४३% वाटा
भारतातील ग्रामीण भाग आता
Continue reading
सरकारने सोनं, चांदी आणि प्लॅटिनम आयातीवर कडक निर्बंध लादले – कारण काय?
भारत सरकारने सोनं, चांदी आणि प्लॅटिनम या मौल्यवान धातूंच्या आ...
Continue reading
Sonam Kapoor ने दुसऱ्या बाळाचा फोटो शेअर केला, म्हटले “Grateful Beyond Words”
बॉलिवूड अभिनेत्री Sonam Kapoor आणि तिच्या नवऱ्या आनंद आहुजा यांनी ...
Continue reading
सध्या परिस्थितीत चीनने पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल असं काहीही टाळावं, अशा शब्दांत चीनने आपली भूमिका मवाळ केली आहे.
भारत आणि पाकिस्तानने शांततेने प्रश्न सोडवावा, असेही आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलं आहे.
विशेष म्हणजे, भारताच्या हल्ल्यापूर्वी फक्त तीन दिवसांपूर्वीच चीनच्या राजदूतांनी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांची
भेट घेऊन “बिनशर्त पाठिंबा” जाहीर केला होता. पण भारताच्या एअर स्ट्राईकनंतर अवघ्या तीन दिवसांत चीनचा सूर पूर्णपणे बदलला आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं, “भारत आणि पाकिस्तान हे आमचे शेजारी आहेत.
आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. दोघांनीही संयम पाळावा आणि शांतता राखावी, हे आमचं मत आहे.”
भारताच्या या कारवाईने पाकिस्तानची अडचण वाढवली असून, त्यांच्या पाठीशी उभा असलेला एकमेव बलाढ्य देशही
आता सावध पवित्रा घेत आहे. या घडामोडींमुळे भारताने केवळ दहशतवाद्यांवर नाही,
तर आंतरराष्ट्रीय राजकारणातही आपलं सामर्थ्य दाखवलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-virender-sehwag-raina-aani-rahul-gandhi-yanchi-indian-lashrala-salute/