भारताचा सामना सुरु होण्यापूर्वी आता पाकिस्तानच्या संघावर
आयसीसीने कडक कारवाई केली आहे.
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे.
पण या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी आता आयसीसीने पाकिस्तानवर कडक कारवाई केल्याचे आता समोर आले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांचे चॅम्पियन्य ट्रॉफीमध्ये प्रत्येकी एक सामना झाला आहे.
Related News
नवसाळ फाट्याजवळ भीषण आग; गट्टू व ट्रक खाक, प्रशासनाची झोप उडाली
मूर्तिजापूर – अमरावतीहून नाशिककडे निघालेला गट्टू भरलेला ट्रक गुरुवारी रात्री ३
वाजता नवसाळ फाट्यानजीक अचानक पे...
Continue reading
पुण्यातील इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष शैलेश पवार
यांच्यावर महिलेचा छळ आणि गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने...
Continue reading
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीनंतर भारतीय संघात मोठे बदल अपेक्षित आहेत.
रोहितच्या ओपनिंग जागेसाठी युवा फलंदाज साई सुदर्शनचं नाव चर्चेत आहे.
सुदर्श...
Continue reading
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री हेलेन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत,
पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नव्हे, तर त्यांच्या फिटनेस आणि जिंदादिलीमुळे. ८६ वर्षांच्या वयातही
हेलेन यांनी ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकताच एक धक्कादायक खुलासा करत देशात सुरू असलेल्या सायबर गुप्तहेरगिरीच्या
मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत नाडियाड (गुजरात) येथून जसीम शाहनवाज अन्सारी...
Continue reading
अकोला –
शहरातील नवीन एसटी बस स्थानक चौकात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला.
बस टी पॉइंट जवळून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी
बसच्या मागील बाजूस एक ...
Continue reading
शिवर गावात आज जागतिक शून्य सावली दिन पारंपरिक वारकरी परंपरेने आणि संत
विचारांच्या प्रचार-प्रसाराने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यां...
Continue reading
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत
सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून
दोन वेळा सूर्य नेमक...
Continue reading
उत्तर भारतात प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडी हवामान बदलाची दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ मे रोजी (शनिवार) आणि पुढील दोन दिवस दिल्ली-ए...
Continue reading
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या
झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,
असा संभ्रम ...
Continue reading
पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे.
पण भारताने पहिल्या सामन्यात विजय साकारला. भारताने पहिल्या
सामन्यात बांगलादेशवर मात करत आपले गुणांचे खाते उघडले आहे.
त्यामुळे पाकिस्तानसाठी आता करो या मरो, असाच सामना भारताविरुद्ध खेळावा लागणार आहे.
कारण भारताविरुद्धच्या सामन्यात जर पाकिस्तानचा पराभव झाला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.
भारत आणि पाकिस्तान
यांच्यातील सामना हा रविवारी खेळवण्यात येणार आहे.
पण आता शुक्रवारीच पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
कारण आयसीसीने आता पाकिस्तानच्या संघावर कडक कारवाई केली आहे.
पाकिस्तानचा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर झाला. त्यावेळी पाकिस्तानचा पराभव तर झालाच
, पण त्यानंतर आता अजून एक मोठा धक्का पाकिस्तानला बसला आहे.
कारण या सामन्यात पाकिस्तानने संथ गतीने गोलंदाजी केली होती आणि त्याचा फटका आता त्यांना बसला आहे.
कारण आयसीसीने कडक कारवाई करताना पाकिस्तानच्या संघातील
सर्व खेळाडूंना मानधनाच्या पाच टक्के रक्कम दंड स्वरुपात कापण्यात येणार आहे.
त्याचबरोबर
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानला ताकिद
देण्यात आली आहे.
त्यामुळे आता भारताविरुद्धच्या सामन्यात जर पुन्हा एकदा पाकिस्तानं संथ गतीने गोलंदाजी केली,
तर आयसीसीच्या त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे आता समोर आले आहे.
त्यामुळे भारताविरुद्धच्या सर्वात दडपणाखालील सामन्यात आता पाकिस्तानला षटकांच्या गतीचे जास्त दडपण असणार आहे.
त्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार आता या सामन्यात गोलंदाजांचा वापर कसा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर तमाम क्रिकेट विश्वाचे लक्ष असणार आहे. पण यावेळी पाकिस्तानवर सर्वात जास्त दडपण असणार आहे
. कारण पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी पहिला सामना गमावला आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानला आता षटकांची गती योग्य ठेवावी लागणार आहे.
रविवारच्या सामन्यासाठी भारताचे पारडे हे पाकिस्तानपेक्षा नक्की जड असल्याचे समोर आले आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/amhi-goat-kapanare-bajar-lady-amardarala-jeeve-maranyachi-threatened-hindi-marathi-patra-namam-kya-lihalanya/