‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळावर जाऊन
भारतीय जवानांना उद्देशून ठाम आणि प्रेरणादायी संदेश दिला. या कारवाईनंतर पंतप्रधानांनी थेट सीमेवर
कार्यरत जवानांशी संवाद साधत त्यांच्या शौर्याचे कौतुक केले आणि पुढील धोरणाची स्पष्ट दिशा दाखवली.
Related News
Anupamaa 21 February 2026 Update: कोठारींच्या आनंदावर येतोय संकट, अनुपमा घेत आहे नेतृत्व
स्टारप्लसवरील लोकप्रिय मालिका Anupamaa आपल्या प्रेक्षकांना न...
Continue reading
नारळाचे पाणी: फक्त पिण्यासाठी नाही — वजन कमी करण्यासाठीही प्रभावी!
नारळाचे पाणी पिण्याचे 6 फायदे: हिवाळ्याच्या थंडीत जास्त खाण...
Continue reading
शाहिद कपूरचा ‘O’Romeo – तापसी पन्नूच्या ‘अस्सी’ला टक्कर, बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी
‘O’Romeo vs Assi : फेब्रुवारी 20 रोजी प्रदर्शित झालेल्या तापस...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : सहाव्या आठवड्यात कोण जाणार बॉटम 2 मध्ये? प्राजक्ता, सागर की दीपाली?
मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो म्हणजे
Continue reading
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
मोदी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर हे भारताचं ‘न्यू नॉर्मल’ आहे. आता दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना
भारत शांत बसून बघणार नाही. आम्ही आमच्या अटींवर, आमच्या वेळेनुसार आणि आमच्या पद्धतीने प्रत्युत्तर देणार आहोत.”
परमाणू धमक्यांना नाही घाबरणार!
पंतप्रधानांनी पाकिस्तानकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या अणुबॉम्बच्या धमक्यांवरही ठाम भूमिका घेतली.
“कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत आता भीक घालणार नाही. देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
सेनेच्या सामर्थ्याला सलाम
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदल यांची एकत्रित कामगिरी मोदींनी विशेषत्वाने उल्लेखली.
“वायूदलाने आकाशातून हल्ला करत संरक्षण केलं, नौदलाने समुद्रात आपली ताकद दाखवली आणि भूदलाने सीमारेषेवर अचूक लक्ष ठेवले.
बीएसएफसह इतर दलांनीही उत्कृष्ट समन्वय साधला,” असे मोदी म्हणाले.
“मला जवानांचा अभिमान आहे”
पंतप्रधानांनी विशेषतः जवानांच्या शौर्याचे कौतुक करत म्हटलं, “पाकिस्तानकडून कितीही प्रयत्न झाले,
तरी आपली लष्करी यंत्रणा अडथळ्याविना कार्यरत राहिली. मला माझ्या प्रत्येक जवानाचा अभिमान आहे.”
कारवाई थांबली, सज्जता नाही
शेवटी मोदींनी स्पष्ट केलं की भारताने सध्या केवळ कारवाई स्थगित केली आहे.
“जर पाकिस्तानकडून पुन्हा अतिरेकी कारवाया किंवा हालचाली झाल्या, तर आम्ही तत्काळ आणि ठोस प्रत्युत्तर देऊ.
जवानांनी कायम सज्ज आणि सावध राहावं, असं मी सांगतो,” असा इशारा त्यांनी दिला.
READ MORE HERE
https://ajinkyabharat.com/saryanayadhishchaya-matoshrincha-clear-sur-ball-paparch-safe-dandalan-vishwas-japan-gargcha/