सकाळ संध्याकाळ डिसेंबर महिन्यापासून बीड, बीड, बीड एवढंच विषय सुरू आहे.
सरकार हा विषय संपवत का नाही, हेच कळत नाही आहे, असं मोठ विधान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे.
एखाद्या जिल्हयावर आणि तिथल्या राजकीय परिस्थितीवर सातत्याने
Related News
राघव चड्ढा यांना मंत्रिपदाची लॉटरी? मोदी मंत्रिमंडळ विस्तारात पंजाबच्या दोन मोठ्या नेत्यांची नावे चर्चेत
राघव चड्ढा यांना मंत्रिपदाची संधी? मोदी सर...
Continue reading
वजनापलीकडील धोका! दीर्घकालीन सूज कशी बिघडवते यकृत, हृदय आणि रक्तातील साखरेचे आरोग्य?
मधुमेह, फॅटी लिव्हर आणि हृदयविकार यांसारख्या आजारांबाबत चर्चा झाली की बहुतेक वेळा लक्ष शरीराच्...
Continue reading
ITR Filing 2026: आयकर रिटर्न भरण्यापूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवा; चुका टाळा आणि रिफंड लवकर मिळवा
आर्थिक वर्ष 2025-26 साठी आणि मूल्यांकन वर्ष (AY) 2026-27 साठी आयकर रिटर्न (
Continue reading
अन्न पॅकिंगसाठी वर्तमानपत्रांचा वापर थांबवा; FSSAI ची कडक सूचना
FSSAI ची कडक सूचना : रस्त्यावरील खाद्यपदार्थांपासून ते छोट्या हॉटेलांपर्यं...
Continue reading
फक्त कपड्यांपुरतेच नाही! अॅक्सेसरीजमधूनही करा कलर ब्लॉकिंगचा स्टायलिश प्रयोग
कलर ब्लॉकिंगचा नवा ट्रेंड : फॅशनमध्ये रंगांचा खेळ नेह...
Continue reading
मानसशास्त्र सांगते: संभाषणातील ही एक सवय नकळत लोकांना तुमच्यापासून दूर करते
मानसशास्त्र सांगते : काही सवयी अशा असतात ज्या नातेसंबंधांमध्ये ...
Continue reading
'Hai Jawani Toh Ishq Hona Hai'ची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी; दोन दिवसांत केवळ 23 कोटींची कमाई
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा बहुचर्चित रोमँटिक-कॉमेडी चित्रपट '
Continue reading
"महिला भूक भागवण्यासाठी नव्हे, तर भावनिक आधारासाठी खातात"; Shefali Shah यांचे भावनिक खाण्यावर भाष्य
बॉलिवूड अभिनेत्री Shefali Shah यांनी नुकतेच म...
Continue reading
'Peddi'चा बॉक्स ऑफिसवर धडाका कायम! तिसऱ्या दिवशीही कोट्यवधींची कमाई; 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेशाची तयारी
दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरणचा बहुप्रतीक्षित चित्रपट '
Continue reading
World Food Safety Day 2026 : अन्नसुरक्षेबाबतचे गैरसमज दूर करण्याची गरज; जाणून घ्या महत्त्वाच्या समजुती आणि सत्य
अन्न हे मानवी जीवनाचे मूलभूत गरजांपैकी एक असले तरी त्याची सुरक्षित...
Continue reading
15 वर्षीय राधिकाची थरारक हत्या! 4 दिवसांमध्ये काय घडलं? ब्रीफकेसमधील मृतदेह ते जंगलातील सांगाड्यापर्यंतचे धक्कादायक रहस्य
पंजाबमधून समोर आलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावू...
Continue reading
मोठा धक्का! भारत-बांगलादेश सीमेवर 40 जण रहस्यमयरीत्या बेपत्ता, BSF-BGB तणावाने परिस्थिती गंभीर
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमावर्ती भागात गेल्या ...
Continue reading
असे काही आरोप होतात तेव्हा काही तरी ठोस उपाय सरकारने करायला हव्या.
पण सरकार हा विषय संपवत का नाही आणि त्यांना यात काय रस आहे हे कळत नाही,
असंही भास्कर जाधव यांनी यावेळी म्हंटलं आहे.
लोकांच्या मनातून हा विषय काढून दुसरीकडे त्यांचं लक्ष वळवलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
यावेळी भास्कर जाधव यांनी काल विधानभवनाच्या गॅलरीमध्ये उद्धव ठाकरे
यांना बघून शिंदेंनी तोंड फिरवलं त्याबद्दल देखील टीका केली. राजकीय मतभेद असले म्हणजे वैयक्तिक दुश्मनी होत नाही.
मात्र अजित पवार म्हणाले तसं शिंदेंच्या मनातून खुर्ची जात नसेल,
आणि माझीही इच्छा आहे त्यांच्या मनातून खुर्ची जाऊ नये, असं जाधव यांनी म्हंटलं आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/waqfachi-awakened-bjp/