Ravindra Dhangekar : माझ्या पत्नीला अटक करण्याचा प्रयत्न झाला. पण यात मी एकटा नाही.
भाजपाकडे तुमचा रोख आहे, यावर ‘हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहितं’
असं रवींद्र धंगेकर यांनी उत्तर दिलं. रवींद्र धंगेकर यांनी काल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
Related News
वरळी डोम येथील मेळाव्यात केलेल्या “मारहाण करतानाचा व्हिडीओ काढू नका” या वक्तव्यावरून
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात महाराष्ट्र DGPकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्रिभाषा...
Continue reading
अकोला शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात आज हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील
पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली;
तसेच शेकडो कावडयात्रींनी जलाभिषे...
Continue reading
श्रावण महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थीला अकोला पासून सुमारे १६ ते १७ किमी अंतरावर असलेल्या गायगाव
येथील गणपती मंदिरात श्री गणेश भक्तांची मोठी गर्दी जमते.
आजही अकोल्यातील शेक...
Continue reading
अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या लाखपूरी शेतशिवारात शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतात
जाणूनबुजून तणनाशक फवारून सव्वा एकरावरील सोयाबीन पीक नष्ट केल्याची घटना घडली आहे.
या प्रकर...
Continue reading
अकोला जिल्हा वाईन बार असोसिएशन तर्फे आज जिल्ह्यातील सर्व वाईन बार बंद ठेऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात आला
राज्यातील परमिटरुम बार वर राज्यशासनाने १०% वॅट टॅक्स वाढ आणि एक्साईज ड...
Continue reading
विधान सभेचे अध्यक्ष आरोपींना ऍडजेस्ट झाले असल्याचा आरोप UBT चे आमदार नितीन देशमुख यांनी लगावला आहेय.
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर येथे जीवन प्राधिकरण कार्यालयात कंत्राटवर असलेल...
Continue reading
बिहारमध्ये 'बिहार बंद' दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रचार वॅनमध्ये कन्हैया कुमार आणि पप्पू यादव
यांना प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरक्...
Continue reading
आयुष्मान भारत योजना (PMJAY) अंतर्गत पात्र नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळतो.
सीएससी केंद्र, pmjay.gov.in किंवा मोबाईल अॅप द्वारे कार्डसाठी अर्ज करता य...
Continue reading
देवरी प्रतिनिधी
अवघ्या महाराष्ट्रामध्ये गुरुपौर्णिमा ही अध्यात्मिक क्षेत्रातील पवित्र मानले जाते त्यानिमित्तानेश्री सत्यसाई सेवा
समिती सेवा स्वरूपामध्ये पूर्ण जगामध्ये काम कर...
Continue reading
महाराष्ट्रामध्ये सध्या बहुतांश भागांमध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्र पासून तर मराठवाडा,
पश्चिम, मध्य आणि पूर्व विदर्भात व त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात पावसाची बराच काळ
आता उघड...
Continue reading
सततच्या पावसामुळे अकोला शहरातील भाजी बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.
त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत...
Continue reading
गुरुग्राममधील टेनिसपटू राधिका यादव हत्येप्रकरणी नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
वडील दीपक यादव यांनी राधिकेवर ५ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ४ गोळ्या लागून तिचा ज...
Continue reading
पुण्यात काल काँग्रेसला धक्का बसला. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला.
आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीच्या
डोक्यावर अटकेची टांगती तलवार होती, म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असा दावा केला.
त्यावर आता रवींद्र धंगेकर यांनी समोर येऊन उत्तर दिलय. “ही जी वक्फ बोर्डची जागा आम्ही घेतली,
त्याचा कोर्टाने लिलाव केला होता. 1966 पासून हा विषय आहे, माझा जन्मही झाला नव्हता,
तेव्हपासूनचा हा विषय आहे.
शुन्य टक्के चूक असताना राजकीय बळी आम्ही ठरलो” असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
“वरिष्ठ पातळीवरुन त्रास द्यायला सुरुवात झाली. त्यावेळी कधी डगमगलो नाही, घाबरलो नाही.
ती प्रॉपर्टी घेताना कर्ज काढून घेतली होती. रेरा रजिस्ट्रेशन आहे. विधानसभेला, लोकसभेला हा विषय आला.
राजकीय लोकांनी मसाला भरुन यात मला अडचणीत आणण्याच काम केलं” असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.
“यात कुठेही असं वाटत नाही की, काही चुकीच काम केलय. यात दोन गोष्टी आहेत, वक्फ बोर्डाची जागा घेतली,
यात दु:ख झालं पाहिजे मुस्लिम समाजाला, पण दु:ख होतय भाजपला” असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
‘मला काँग्रेसने भरपूर दिलं’
भाजपच्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला का? या प्रश्नावर रवींद्र धंगेकर यांनी “तुम्ही माहिती घ्या असं उत्तर दिलं.
मी या त्रासाला शुन्य टक्के घाबरतो. हा विषय सात-आठ महिन्यांपासून आहे”
या त्रासामुळे पक्ष बदलला का? त्यावर कार्यकर्ते आणि कुटुंबियांशी चर्चा करुन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याच त्यांनी सांगितलं.
“मला काँग्रेसने भरपूर दिलं. काँग्रेस सोडताना दु:ख होतय. मला कोणी त्रास दिला नाही.
कोणी त्रास देऊ शकत नाही. माझी कोंडी वैगेरे कोणी केली नाही. ते राऊतांच मत आहे.
ते त्यांची भूमिका बोलतायत. आमची चूक असेल, तर जेलमध्ये पाठवा.
कारण चुकीच काम केलेलं नाही” असं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं.
पक्ष का बदलला?
रवींद्र वायकर यांच्याप्रमाणे रवींद्र धंगेकर यांना फोडलं असं म्हटलं जातय.
त्यावर “कार्यकर्त्यांच मत विचारात घेऊन निर्णय घेतला. हा निर्णय घेताना, काँग्रेसचे मी आभार मानतो.
त्यांनी दोनदा उमेदवारी दिली. प्रचंड ताकदीने माझ्यामागे उभे राहिले”
लोकसभेपासून कोंडी केली जात होती, असा आरोप होतोय.
Read more news here : https://ajinkyabharat.com/madhuri-dixit-madhuri-dixitcha-navara-akhher-bolla-sangitalam-top-secret/