उध्दवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे आवाहन
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने भाजपला जमिनीवर आणले आहे.
Related News
Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर आता अटकपूर्व
जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करणार असल्याची माहिती...
Continue reading
छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन ठार मारणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाला देखील याच महाराष्ट्रात गाडण्यात आलंय.
संभाजी महाराजानंतर रामराम महाराज, महाराणी ताराबाई आणि मराठा योद्...
Continue reading
या 5 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 10 ते 17 मार्च या दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे.
मुंबई:
विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहे. यासाठी आता 27 मा...
Continue reading
मेगा ब्लॉक रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत.
प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडू...
Continue reading
Donald Trump : दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकी काँग्रेसला संबोधित करत आहेत. राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचं हे पहिलं संबोधन आहे...
Continue reading
संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर
अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे.
आज सकाळपासूनच धनंजय मुंडे यांच्या न...
Continue reading
अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी...
Continue reading
Shama Mohamed on Rohit Sharma Is Fat : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
Shama Mohamed on Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित श...
Continue reading
Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा प्रकार घडला होता.
यातील आरोपी भाजपचा माजी नगरसेवक असून तो सध्या शिवसेना शिंदे गट...
Continue reading
Sandeep Kshirsagar : आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा द्यावा.
असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जोरदार घणाघात केला आहे.
Sand...
Continue reading
जुन्या घटनेचा वाद टोकाला कुराडीने एक घाव दोन तुकडे.....
मजुराचा हत्येचा घटनेने हादरला सातपुडा....
धारदार कुऱ्हाडीने सपासप वार करत निर्गुणपणे मजुराची हत्या....
फाड्या...
Continue reading
सौर ऊर्जा मार्फत शेतकऱ्यांना पंप पुरवले जाणार आहेत
सर्व शेतीचे फीडर सौर वर परावर्तित करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे
२ लाखांहून अधिक घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ...
Continue reading
२८ जागांवर लढणाऱ्या भाजपला अवघ्या नऊ जागांवर गुंडाळून ठेवले.
जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात असलेली चीड मतांमध्ये रूपांतरित केली.
परिणामी मोदी सरकारला सत्ता स्थापन करताना
नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांची साथ घ्यावी लागली.
या दोन्ही नेत्यांचा पूर्वइतिहास तपासल्यास ते कधी पलटी मारतील,
याचा भरवसा नसल्यामुळे केंद्र सरकार औटघटकेचं असून
तुम्ही विधानसभेच्या कामाला लागण्याचे आवाहन
उध्दवसेनेचे खासदार तथा विदर्भाचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांनी शिवसैनिकांना केले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उध्दवसेनेने
विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीला प्रारंभ केला असून
गुरुवारी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत अकोल्यात दाखल झाले होते.
आढावा बैठकीनंतर पदाधिकारी व शिवसैनिकांना खा. सावंत
यांनी मार्गदर्शन केले. आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच
विधानसभा निवडणूक लढणार आहोत.
पुढील तीन महिन्यांनंतर राज्यात
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याने
तुम्ही जोमाने कामाला लागा, असे आवाहन
खा. सावंत यांनी केले. यावेळी मंचावर जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर,
वाशिम संपर्क प्रमुख दिलीप जाधव, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड,
जिल्हाप्रमुख आमदार नितिन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर,
प्रा. नरेंद्र खेडेकर, माजी आ. संजय गावंडे, हरिदास भदे,
अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, राहुल कराळे आदींची उपस्थिती होती.
होय, मुस्लिमांनी मते दिली !
जनतेने भाजपला बाजूला सारत महाविकास आघाडीला कौल दिल्याचे सांगत
खा. अरविंद सावंत यांनी आघाडी व सेनेच्या उमेदवारांना
मुस्लिमांनी मतदान केल्याचे स्पष्ट केले.
हे आम्ही कधीच नाकारणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
संघटनात्मक बांधणीवर भर
भाजपला हद्दपार करण्यासाठी निष्ठावान शिवसैनिकांनी झटले पाहिजे.
यासाठी पुढील दिवसांत संघटन बांधणीवर भर देणार असल्याचे
जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले.
जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा लढणार असल्याचा निर्धार
आ. देशमुख यांनी व्यक्त केला.
Read also: https://ajinkyabharat.com/arvind-kejriwals-jaminala-adjournment-by-delhi-high-court/