बार्शीटाकळी (अकोला) : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी
पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील मांगुळ येथील अल्पभूधारक शेतकरी रमेश काकड यांच्यावर तर संकट कोसळलं आहे.
Related News
अजित पवार गटात अंतर्गत कलह? ‘ब्यूटी पार्लर ते हेलिकॉप्टर बिल’ चर्चेने राजकारण तापले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
Continue reading
सागरी गुहांचा शोध जीवावर बेतला; मालदीवमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू
माले : जगभरातील पर्यटकांसाठी स्वर्ग मानल्या जाणा...
Continue reading
अमेरिकेने पुन्हा जगाला हादरवलं! ISIS चा ‘नंबर-2’ दहशतवादी ठार; ट्रम्प यांची मोठी घोषणा
गेल्या काही दिवसांपासून मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील सुरक्षेची परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली ...
Continue reading
नवी दिल्ली : ब्रिक्स शिखर परिषद 2026 निमित्त भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह एका पत्रकार परिषदेत अचानक संतापल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीत आयोजित पत...
Continue reading
युएईचा पाकिस्तानला दे दणका, मोठी खळबळ
इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण संघर्षाचा परिणाम आता जगभरातील अनेक देशांवर दिसून येत आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या अस्थिरतेमुळ...
Continue reading
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या आसामी पाककृती; ‘हे’ 5 पारंपरिक पदार्थ उष्णतेपासून देतील आराम
उन्हाळा सुरू झाला की भारतभर थंडावा देणाऱ्या पदार्थांची चर्चा रंगते. कुठे आंब्याचे प...
Continue reading
त्यांनी चार एकर शेतात हळद आणि कांद्याची लागवड केली होती,
मात्र काढणीस तयार असलेलं पीक पावसामुळे अक्षरशः सडून गेलं.
रमेश काकड यांनी कांदा आणि हळद साठवणीसाठी खास व्यवस्था केली होती.
मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे संपूर्ण साठवणूक बिघडली आणि त्यांचे अंदाजे १.५ ते २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे, इतकं मोठं नुकसान होऊनही अजूनपर्यंत कृषी विभाग वा तालुका
प्रशासनाकडून कोणीही पंचनामा करण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी अधिकच नैराश्यात सापडला आहे.
“सरकारने त्वरीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीची पाहणी करून योग्य नुकसानभरपाई द्यावी,”
अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाहीर आश्वासने दिली जात असतानाच,
प्रत्यक्षात अद्यापही पंचनाम्याचे काम सुरू न झाल्याने, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/paturamidhye-gavansh-smuggling-ughadkis/