अकोला | पातुर : पातुर येथील बजरंग सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोवंश जातीच्या जनावरांची अवैध
तस्करी रोखत एक मोठी कारवाई केली आहे. हैदराबादला कत्तलीसाठी घेऊन जात
असलेला एक ट्रक त्यांनी मेळशी टोल नाक्याजवळ अडवून, त्यातील १२ गोवंश जनावरांची सुटका केली.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
या प्रकरणाची गुप्त माहिती बजरंग सेनेला मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ सापळा रचला.
ट्रक अडवून त्यातील जनावरे सुरक्षित पद्धतीने खाली उतरवण्यात आली
आणि ट्रकसह आरोपींना पातुर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले.
पोलिसांनी याप्रकरणी तिघा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
बजरंग सेनेचे पदाधिकारी गेल्या काही काळापासून अशा प्रकारच्या गोवंश तस्करी विरोधात सक्रिय
असून आतापर्यंत अनेक जनावरांचे प्राण वाचवले असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी दिली.
संपर्क साधल्यावर पोलिसांनी सांगितले की, जनावरांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवले असून,
आरोपींविरोधात प्राण्यांवर क्रूरतेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharatchaya-sahakarayabaddal-amhis-debtor-ahot/