बार्शीटाकळी (अकोला) : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी
पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील मांगुळ येथील अल्पभूधारक शेतकरी रमेश काकड यांच्यावर तर संकट कोसळलं आहे.
Related News
अकोला (प्रतिनिधी) – लग्नसमारंभ म्हटले की विविध आकर्षक कार्यक्रम,
आधुनिक ट्रेंड्स हे सामान्य झाले असताना अकोल्यात एका विवाहसोहळ्याने सामाजिक व धार्मिक
जाणीवेचा नवा आदर्श निर्माण क...
Continue reading
अकोला : शहरातील अकोट फैल येथील अब्दुल कलाम चौकाजवळील गौसिया मशिदीच्या गल्ली
परिसरात सोमवारी (२१ मे) संध्याकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या अवकाळी
पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण...
Continue reading
अकोला | पातुर : पातुर येथील बजरंग सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोवंश जातीच्या जनावरांची अवैध
तस्करी रोखत एक मोठी कारवाई केली आहे. हैदराबादला कत्तलीसाठी घेऊन जात
असलेला एक ट्रक त्...
Continue reading
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिनिव्हामधील ७८व्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीला नवी दिल्लीहून व्हर्च्युअली संबोधित केल्यानंतर,
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अदानॉम गेब्रेयेसस ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकतेच एका अल्पवयीन मुलाला भारताविरुद्ध जासूसी व देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी
असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या बातमीनंतर प...
Continue reading
पुणे – राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सूनेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर
आल्यानंतर आता संपूर्ण प्रकरणात नवे वळण आले आहे. वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूप...
Continue reading
देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत असून, आज (२१ मे) दुपारी १
वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतात एकूण २५७ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
मुंबई, चेन्नई आणि ...
Continue reading
मुंबई : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. काही काळासाठी घसरणीनंतर पुन्हा एकदा
सोने महागले असून, आज 21 मे रोजी देशभरातील अनेक शहरांमध्ये सोने दर वाढले आहेत.
24 कॅरेट ...
Continue reading
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने आपल्या कबुली जबाबात पाकिस्तानच्या
सूचनेनुसार काम केल्याचं मान्य केलं आहे.
देशविरोधी कारवायांमध्ये तिचा थेट सहभाग होता, अशी धक्कादायक मा...
Continue reading
रत्नागिरी : राज्यात परत एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकणात दरड कोसळण्याच्या
घटनांमुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
विशेषतः वेरवली-विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोस...
Continue reading
देहरादून : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. डोंगराळ
भागांपासून मैदानांपर्यंत जोरदार पावसाची आणि वेगवान वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान वि...
Continue reading
मुंबई : राज्यात प्री-मान्सून पावसाने जोरदार एंट्री घेतली असून हवामान विभागाने आज (21 मे) 22
जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कोकण, घाटमाथा आणि मराठवा...
Continue reading
त्यांनी चार एकर शेतात हळद आणि कांद्याची लागवड केली होती,
मात्र काढणीस तयार असलेलं पीक पावसामुळे अक्षरशः सडून गेलं.
रमेश काकड यांनी कांदा आणि हळद साठवणीसाठी खास व्यवस्था केली होती.
मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे संपूर्ण साठवणूक बिघडली आणि त्यांचे अंदाजे १.५ ते २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे, इतकं मोठं नुकसान होऊनही अजूनपर्यंत कृषी विभाग वा तालुका
प्रशासनाकडून कोणीही पंचनामा करण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी अधिकच नैराश्यात सापडला आहे.
“सरकारने त्वरीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीची पाहणी करून योग्य नुकसानभरपाई द्यावी,”
अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाहीर आश्वासने दिली जात असतानाच,
प्रत्यक्षात अद्यापही पंचनाम्याचे काम सुरू न झाल्याने, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/paturamidhye-gavansh-smuggling-ughadkis/