मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या शिवाय आचारसंहिता लावू नये -मनोज जरांगे
मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी मराठा
आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 16 सप्टेंबरपासून उपोषण
सुरू केले होते. लोकांच्या आग्रहाखातर दहा दिवसानंतर त्यांनी
उपोष...