अमरावती शहरातून अतिशय धक्कादायक बातम्या समोर येत
आहेत. अमरावती शहरात दररोज हत्येच्या घटना समोर येत आहेत
. अमरावतीत गेल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 7 हत्येच्या घटना
Related News
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश, पाहा VIDEONarendra Modi Video : देशभरात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या मा...
Continue reading
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये राहुल गांधींची स्मृती शिंदेंना खास भेट; 3 कारणांनी VIDEO VIRAL
Revati Sule Reception : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्र...
Continue reading
TET पेपरफुटीचा धक्कादायक खुलासा; 16वा आरोपी प्रकाश पवार अटकेत, सोलापूर कनेक्शन उघड
TET Exam Scam Solapur : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी...
Continue reading
गडचिरोली आश्रमशाळेत धक्कादायक घटना; मण्यार सापाने 4 मुलींना दंश, 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत...
Continue reading
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
समोर आल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक
राहिलेला नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संबंधित
घटनांनंतर आता राजकारणही तापत आहे. पण या राजकारणानंतर
गुन्हेगारांना जबर बसेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अमरावती शहरात हत्येचे सत्र सुरूच आहे. अमरावतीच्या चित्रा
चौकात रात्री तरुणाची हत्या करण्यात आली. चाकूने पोटात
सपासप वार करून शुल्लक वादातून ही हत्या करण्यात आली
आहे. गोलू सुनील उसरेटे (वय 30 वर्ष) असं मृतक तरुणाचे नाव
आहे. गोलू हा अमरावतीच्या रतनगंज येथील रहिवासी होता. विकी
गुप्ता याने शुल्लक कारणावरून गोलूच्या पोटात चाकूने वार करून
ही हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी आरोपी
विक्की गुप्ता याचा शोध सुरू केला आहे. घटनेनंतर तणाव निर्माण
झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री 12.30 वाजता
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हत्यांच्या घटनांनी अमरावती शहर हादरले आहे. मागच्या 10
दिवसात 7 जणांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. अमरावती
शहरातील पोलिसांची दहशत संपली आहे का? अशी परिस्थिती
निर्माण झाली आहे. आमदार रवी राणा यांनी पोलिसांच्या
कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, काल रात्री
गोलू उसरेटे या युवकाची हत्या झाल्यानंतर नातेवाईक आक्रमक
झाले. हत्या करणाऱ्या आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह
स्वीकारणार नाही, अशी भूमिका गोलूच्या समर्थक आणि
नातेवाईकांनी घेतली. आक्रमक नागरिकांनी बडनेराचे आमदार रवी
राणा यांच्या घराला घेराव घातला. यानंतर अमरावती शहरातील
तडीपार गुंडांना पोलिसांनी अटक केली नाही तर आपण आंदोलन
करणार, असा इशारा रवी राणा यांनी दिला. पोलिसांनी 5
वाजेपर्यंत आरोपींना अटक करावी. नाहीतर मी स्वतः पोलीस
ठाण्यात येऊन आंदोलन करणार, असं रवी राणा म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pawar-signed-the-resignation-letter-of-600-people-including-the-city-mayor/