अकोला : कॉक्रो जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्यावर आंदोलनादरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे संस्थापक भाई दीपक केदारे यांनी केली आहे.
दीपक केदारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अभिजीत दिपके यांच्यावर हल्ला होण्याची पूर्वकल्पना संबंधित यंत्रणांना होती. असे असतानाही त्यांना जाणीवपूर्वक सुरक्षा पुरविण्यात आली नाही. त्यामुळे या घटनेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच दिपके यांच्या जीवाला धोका लक्षात घेता राज्य सरकारने कोणताही विलंब न करता त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, आंदोलनादरम्यान झालेल्या या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असून, सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घेऊन संबंधितांना न्याय द्यावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
Related News
Farmers Loan Waiver : 'अडीच लाख कर्ज असेल, 50 हजार भरले तर 2 लाख माफ'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे मोठे संकेतराज्यातील लाखो शेतकरी गेल...
Continue reading
4 वर्षांतच गायब झाला आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालेला ‘One Green Mile’ सायकल ट्रॅक; कोटींच्या प्रकल्पावर गंभीर प्रश्नचिन्ह
मुंबई : आतापर्यंत माणसे, कागदपत्रे किंवा मौल्यवान ...
Continue reading
3 वर्षे तुरुंगात राहिलेल्या सतीश उकेचा धक्कादायक दावा! फडणवीसांना क्लीन चिट, ठाकरे सरकारवर गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ
नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात वेळोवे...
Continue reading
उत्तराखंडातील मसुरीजवळ हनीमूनसाठी गेलेल्या पुण्यातील IT कर्मचाऱ्याच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू. खोलीत रक्ताचे डाग, दोन रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि फॉ...
Continue reading
रायगड क्राइम : प्रेमसंबंधाचा भयावह शेवट! 5 धक्कादायक गोष्टी; प्रेयसीचा खून करून प्रियकरानेही संपवलं जीवनरायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निड...
Continue reading
4 वर्षांच्या चिमुरड्याच्या प्रसंगावधानाने वाचले 30 वर्षीय तरुणाचे प्राण; कळवा खाडीत 15 मिनिटांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन
ठाणे शहरातील कळवा खाडी परिसरात सोम...
Continue reading
मुंबई मेट्रोचा 5 मोठा फायदा! वारणा स्टॉलमुळे शेतकऱ्यांच्या दुग्धजन्य उत्पादनांना मिळणार सुवर्णसंधी
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, दुग्...
Continue reading
कल्याणमध्ये पत्नीच्या नावावर जमीन खरेदी केल्याच्या वादातून पतीने पत्नीची अमानुष मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जाणून घ्या संपूर...
Continue reading
27 वर्षीय उच्चशिक्षित शिक्षिकेचा धक्कादायक मृत्यू; गोगाबाबा टेकडीवरील घटनेने शहर हादरलेछत्रपती संभाजीनगर शहरातील गोगाबाबा टेकडी परिसरात एका 27 वर्...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/barshitakalitil-10-corporators-entry-shivsenas-entry-into-local-politics-khalbal/