अकोला | ता. १७ एप्रिल —
अकोल्यात पाणी प्रश्नाने उग्र रूप घेतलं असून शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे.
शहरात सुरु असलेल्या पाण्याच्या टंचाईविरोधात आज महापालिकेच्या जलप्रदाय विभागात
Related News
तिखट खाणे खरंच आरोग्यासाठी चांगले आहे का? विज्ञान नेमके काय सांगते?
स्वयंपाकातल्या मसाल्यांची दुनिया विशाल आहे, पण त्यात सर्वात वेगळं स्थान जर कोणाचं असेल, तर ते
Continue reading
‘जख्मी आहे म्हणून घातक आहे’: Raghav Chadha चे तीन मिनिटांचे व्हिडिओ आव्हान; AAP नेतृत्वावर थेट हल्ला
आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार Raghav Chadha
Continue reading
रणबीर कपूरचे मोठे खुलासे: ‘Ramayana’चा सहा तासांचा रनटाइम; “लॉर्ड ऑफ द रिंग्सपेक्षा कमी नाही” असा दावा
नितेश तिवारी दिग्दर्शित आणि प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा असलेल्या ‘
Continue reading
Zomato, Swiggy, Blinkit, Zepto आणि Milk Basket रायडर्सचा ‘पॉवर रेंजर्स’ स्टाईल धमाल कोलॅब; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि क्विक-कॉमर्सच्या जगात नेहमीच स्पर...
Continue reading
Splitsvilla 16: युजर्सचा रोष! योगेश रावत वादावर अपूर्वा मुखीजावर बॉडी-शेमिंगचे आरोप; फॅन्स म्हणाले – “हे कूल नाही”
MTV Splitsvilla 16 मध्ये...
Continue reading
MTV Splitsvilla 16: एलिमिनेशन एपिसोड 38 आज प्रसारित; सनी लिओनीच्या शोमधून कोण बाहेर जाणार?
एमटीव्हीचा लोकप्रिय रिअॅलिटी शो Splitsvilla 16 म्हणज...
Continue reading
Bigg Boss Marathi 6: आज भाऊचा धक्का गंभीर; रितेश भाऊ ठरवणार कोण घराचा रस्ता धरतो
Bigg Boss Marathi 6 आता अंतिम टप्प्यावर आला आहे, आणि घरा...
Continue reading
७वा भारतीय LPG टँकर ‘Green Sanvi’ होर्मुझ पार, अद्याप १७ जहाजे अडकली
भारतीय तेल वाहतूक क्षेत्रावरून महत्त्वाची बातमी येत आहे. होर्मुझ जलसंधीमध्ये अडकलेला भारतीय
Continue reading
नवीन आर्थिक वर्ष 2026–27: आपल्या वित्तीय आराखड्याची सुरुवात स्मार्ट निर्णयांनी करा
4 एप्रिल 2026 पासून नवीन आर्थिक वर्ष 2026–27 सुरु होत आ...
Continue reading
ग्रामीण भारताचा प्रभाव: जीवन आणि आरोग्य विम्यात ग्रामीण भागाचा ४३% वाटा
भारतातील ग्रामीण भाग आता
Continue reading
सरकारने सोनं, चांदी आणि प्लॅटिनम आयातीवर कडक निर्बंध लादले – कारण काय?
भारत सरकारने सोनं, चांदी आणि प्लॅटिनम या मौल्यवान धातूंच्या आ...
Continue reading
Sonam Kapoor ने दुसऱ्या बाळाचा फोटो शेअर केला, म्हटले “Grateful Beyond Words”
बॉलिवूड अभिनेत्री Sonam Kapoor आणि तिच्या नवऱ्या आनंद आहुजा यांनी ...
Continue reading
शिवसैनिकांनी जोरदार घागर आंदोलन केलं. या दरम्यान संतप्त शिवसैनिकांनी विभागात घुसून तोडफोड केली,
खुर्च्या फेकल्या आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जोरदार निषेध नोंदवला.
सध्या अकोला शहराला पाच दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
विशेषतः मलकापूर भागात पाणी मिळत नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे देखील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
या पाणी प्रश्नावरून आज माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या
कार्यकर्त्यांनी घागर मोर्चा काढत महापालिकेच्या जलप्रदाय विभागावर धडक दिली.
घोषणाबाजी करत शिवसैनिक विभागात घुसले आणि तिथे खुर्च्या, फर्निचर यांची तोडफोड केली.
मुख्य मागणी – दररोज पाणीपुरवठा
या आंदोलनामागची मुख्य मागणी म्हणजे मलकापूर भागात दररोज नियमित पाणीपुरवठा करणे.
मंगेश काळे यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं की, “नागरिकांना दररोज स्वच्छ पाणी मिळणं ही त्यांची मूलभूत गरज आहे.
जर प्रशासन वेळेवर जागं झालं नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”
मंगेश काळे यांचा बाईट :
“पाणी ही गरज आहे, लक्झरी नाही! आम्ही वारंवार मागण्या करूनही प्रशासन झोपलेलं आहे.
आता आम्ही झोपवणार नाही. मलकापूरला दररोज पाणी मिळालंच पाहिजे!”
Read Also : https://ajinkyabharat.com/kolhaparat-football-samanyadrammanya-ayonatanana-pach-thousand-penalty-penalty/