अकोला | ता. १७ एप्रिल —
अकोल्यात पाणी प्रश्नाने उग्र रूप घेतलं असून शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे.
शहरात सुरु असलेल्या पाण्याच्या टंचाईविरोधात आज महापालिकेच्या जलप्रदाय विभागात
Related News
टॅक्सी-रिक्षा चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक...
Continue reading
पावसाळ्यात अतिसाराचा धोका वाढतोय; ‘या’ प्रतिबंधात्मक टिप्स फॉलो करा, जाणून घ्या कोणती लक्षणे गंभीर
पावसाळा सुरू होताच देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार ...
Continue reading
IND vs SL 2nd Test: भारत-श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ; नेमकं काय चुकलं?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला. या सामन्य...
Continue reading
MPSC Paper Leak : जो पेपरफुटीचा मास्टरमाईंड तो तर आदर्श शिक्षक! अमृत पाटीलबाबत चकित करणारी नवी माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग...
Continue reading
Kriti Sanon : हिंदूंची आणखी किती परीक्षा घेणार? ‘राखी’च्या जाहिरातीतील कृतीच्या ब्रालेट लूकवरून वाद; सोनू निगम काय म्हणाला?
Kriti Sanon Co...
Continue reading
Samay Raina: ‘सकाळी घरातून उठवलं, पण यावेळी सन्मान झाला’; समय रैनाच्या टोलेबाजीवर मुख्यमंत्री फडणवीसांनाही हसू अनावर
कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा आप...
Continue reading
Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत? हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट
Kitchen Hacks : सणासुदीचे दिवस जवळ आले की घराची सा...
Continue reading
शरीरातील ‘या’ 5 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका; तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला
B12 : आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्याकडे ...
Continue reading
तिबेटमध्ये ईशा फाउंडेशनचे ८० भक्त बेपत्ता; सद्गुरूंची चीनकडे मोठी मागणी, व्हिडीओमध्ये झाले भावूक
तिबेट : नेपाळ-तिबेट सीमेजवळ आलेल्या भीषण पुरामुळे मोठी ...
Continue reading
दहाव्या मजल्यावरून उडी मारली, पण झाडामुळे वाचला जीव; भांडूपमधील नवविवाहितेच्या घटनेने खळबळ
मुंबईतून एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आह...
Continue reading
Ananya Panday Breakup : अनन्या पांडेचं ब्रेकअप? वॉकर ब्लँकोसोबत दोन वर्षांचं नातं अखेर संपलं?
Ananya Panday Breakup : बॉलिवूड अभिनेत्री ...
Continue reading
वजन कमी करायचंय? एका दिवसात किती पोळ्या आणि भात खायचा? जाणून घ्या योग्य प्रमाण
वजन कमी करण्यासाठी अनेक जण व्यायाम, वॉकिंग आणि डाएटचा आधार घेतात. मात्र...
Continue reading
शिवसैनिकांनी जोरदार घागर आंदोलन केलं. या दरम्यान संतप्त शिवसैनिकांनी विभागात घुसून तोडफोड केली,
खुर्च्या फेकल्या आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जोरदार निषेध नोंदवला.
सध्या अकोला शहराला पाच दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
विशेषतः मलकापूर भागात पाणी मिळत नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे देखील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
या पाणी प्रश्नावरून आज माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या
कार्यकर्त्यांनी घागर मोर्चा काढत महापालिकेच्या जलप्रदाय विभागावर धडक दिली.
घोषणाबाजी करत शिवसैनिक विभागात घुसले आणि तिथे खुर्च्या, फर्निचर यांची तोडफोड केली.
मुख्य मागणी – दररोज पाणीपुरवठा
या आंदोलनामागची मुख्य मागणी म्हणजे मलकापूर भागात दररोज नियमित पाणीपुरवठा करणे.
मंगेश काळे यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं की, “नागरिकांना दररोज स्वच्छ पाणी मिळणं ही त्यांची मूलभूत गरज आहे.
जर प्रशासन वेळेवर जागं झालं नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”
मंगेश काळे यांचा बाईट :
“पाणी ही गरज आहे, लक्झरी नाही! आम्ही वारंवार मागण्या करूनही प्रशासन झोपलेलं आहे.
आता आम्ही झोपवणार नाही. मलकापूरला दररोज पाणी मिळालंच पाहिजे!”
Read Also : https://ajinkyabharat.com/kolhaparat-football-samanyadrammanya-ayonatanana-pach-thousand-penalty-penalty/