श्री जयाजी महाराजांची जत्रा पार पडलीय.. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा
मोठ्या उत्साहात येथे साजरा करण्यात येते..या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे ‘गाडपगार’ एकाच वेळी पाच
बैलगाड्या ओढण्याची अनोखी व ऐतिहासिक परंपरा.. महाराज प्रसन्न झाले पाहिजे म्हणून भक्त सात दिवस फक्त दूध पिऊन उपवास करतात.
Related News
परफेक्ट आंब्याचं लोणचं बनवायचंय? योग्य आंबा कसा निवडावा आणि टिकाऊ लोणच्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
भारतीय जेवणात लोणच्याला एक वेगळंच स्थान आहे. साध्या...
Continue reading
लाडकी बहीण योजनेच्या KYCच्या नावाखाली गैरवर्तन; जळगावातील प्रकरणाने खळबळ, आरोपी फरार
जळगाव शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सरकारी योजनांच्या नावाखाली न...
Continue reading
IPL 2026, MI vs RCB : मुंबईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय; प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल
इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या हंगामात आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
Continue reading
JIO चे स्वस्त आणि जबरदस्त प्लॅन्स! मोफत JioHotstar, अमर्यादित 5G डेटा आणि OTT फायदे; ग्राहकांसाठी मोठी संधी
टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी Relianc...
Continue reading
विद्युत सेवेसोबतच माणुसकीचा प्रकाश! नागपुरात १४ एप्रिलला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
सामाजिक बांधिलकी जपत आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने नागपुरातील महावितरणच्य...
Continue reading
व यात्रेच्या दिवशी कमरेला आकोडा बांधून एकटाच पाच बैलगाड्या ओढतो,
या बैलगाड्यांमध्ये सुमारे १०० ते १५० लोक बसतात..या यात्रेच्या दिवशी सासरी गेलेल्या विवाहित कन्याही पतीसह आपल्या माहेरी आवर्जून येतात..
यात्रे निम्मित संपूर्ण गावात रोडग्याचा महाप्रसाद घरोघरी बनवला जातो..या यात्रेत कोणताही जातभेद न ठेवता
सर्व समाजातील भक्त मोठ्या श्रद्धेने गाडपगार ओढतात हे विशेष..
या यात्रेनिमित्त अकोला , अमरावती , वाशिम जिल्ह्यातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात..