श्री जयाजी महाराजांची जत्रा पार पडलीय.. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा
मोठ्या उत्साहात येथे साजरा करण्यात येते..या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे ‘गाडपगार’ एकाच वेळी पाच
बैलगाड्या ओढण्याची अनोखी व ऐतिहासिक परंपरा.. महाराज प्रसन्न झाले पाहिजे म्हणून भक्त सात दिवस फक्त दूध पिऊन उपवास करतात.
Related News
आवळा रस की लिंबू पाणी? व्हिटॅमिन सीसाठी नेमकं काय अधिक फायदेशीर
आवळा रस की लिंबू पाणी? : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्य जपणं ही मोठ...
Continue reading
जामनगर विमानतळावर सारा तेंडुलकरचा स्टायलिश लूक ठरला चर्चेचा विषय; अर्जुन तेंडुलकरच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी कुटुंबाचे दिमाखदार आगमन
Continue reading
MTV Splitsvilla 16 Episode 18 LIVE Streaming: सादफने अनुष्काला ढकलले, व्हिलामध्ये तणावाचा स्फोट
भारतीय तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला डेटिंग रिअॅलिटी शो
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : पाचव्या आठवड्यात भाऊचा डबल धक्का! दोन सदस्य ‘आऊट’, एव्हिक्शनची पूर्णपणे वेगळी पद्धत
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चित आणि वादळी रिअॅलिटी शो
Continue reading
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती...
Continue reading
Metro Pillar Collapse Mumbai घटनेत मुलुंड येथे मेट्रो लाइन 4 चा स्लॅब रिक्षा व वाहनांवर कोसळून 3-4 जखमी. बांधकाम सुरक्षा, वाहतूक क...
Continue reading
सांगली जिल्हा परिषदेतील राजकीय भूकंप: शिंदे गट आणि अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करणार?
सांगली – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हलचल पाहायला मिळत आहे.
Continue reading
आशियामध्ये युद्धाचा भडका? चीन–जपान संघर्ष तणावाची स्थिती निर्माण
आशियातील दोन महाशक्तींपैकी चीन आणि जपान यांच्यातील राजनैतिक वाद पुन्हा एकदा उच्च...
Continue reading
व यात्रेच्या दिवशी कमरेला आकोडा बांधून एकटाच पाच बैलगाड्या ओढतो,
या बैलगाड्यांमध्ये सुमारे १०० ते १५० लोक बसतात..या यात्रेच्या दिवशी सासरी गेलेल्या विवाहित कन्याही पतीसह आपल्या माहेरी आवर्जून येतात..
यात्रे निम्मित संपूर्ण गावात रोडग्याचा महाप्रसाद घरोघरी बनवला जातो..या यात्रेत कोणताही जातभेद न ठेवता
सर्व समाजातील भक्त मोठ्या श्रद्धेने गाडपगार ओढतात हे विशेष..
या यात्रेनिमित्त अकोला , अमरावती , वाशिम जिल्ह्यातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात..