अकोला, १२ एप्रिल –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकोला शहरात
तीव्र आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक
Related News
Pakistan Army Shocked : बलूचिस्तानातील संघर्षात पाकिस्तानला मोठा फटका
पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बलूच बंडखोरांविरो...
Continue reading
अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांच्या चीन दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असतानाच बीजिंगमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर चीनचे अध्यक्ष Xi Jinping...
Continue reading
Cannes 2026 मध्ये आलिया भट्टचा देसी अंदाज; साडी-प्रेरित गाऊन आणि नथीतून जिंकली मने
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने Cannes Film Festival 2...
Continue reading
उन्हाळ्यात हलके आणि हेल्दी डिनर हवेय? ‘कोल्ड क्विनोआ सॅलड’ ठरू शकते परफेक्ट पर्याय
उन्हाळा सुरू झाला की आपल्या खाण्याच्या सवयींमध्येही मोठा बदल होतो. तापमान वाढू लागले की जड, तेलक...
Continue reading
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी आणि बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री सनी लियोनी या दोघींची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. फिटनेस, सौ...
Continue reading
Cannes 2026 आधी ऐश्वर्या रायच्या पोस्टरवरून सोशल मीडियात चर्चा; L'Oréal Paris ने दिले खास उत्तर
Cannes Film Festival 2026 सुरू होण...
Continue reading
Iran-US War : पेट्रोल-डिझेल नाही तर 2027 मध्ये जगावर उपासमारीचं संकट? सौदी अरामको CEOचा धडकी भरवणारा इशारा
अमेरिका आणि इर...
Continue reading
विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात तृषा कृष्णनच्या लूकची चर्चा; ऐश्वर्या रायच्या 2000 मधील स्टाइलशी सोशल मीडियावर तुलना
तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री
Continue reading
व आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत असून, १०० दिवस उलटूनही
राज्य सरकारने कर्जमाफीसंदर्भात ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांच्या घरासमोर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी
मध्यरात्री मशाल आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं प्रहार कार्यकर्त्यांनी सांगितलं.
यावेळी सरकारकडून लवकरच कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेतला जाईल,
असं आश्वासन आमदार रणधीर सावरकर यांनी दिलं.
आंदोलन स्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.