मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र चौंडी, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या
ऐतिहासिक राज्य मंत्रिपरिषद बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त राज्य सरकारने सहा महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
Related News
भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी 10 मे 2025
पासून तिकीट बुकिंगच्या पद्धतीत मोठे बदल केले आहेत.
हे बदल ऑनलाइन बुकिंग, Tatkal बुकिंग, आणि...
Continue reading
LMV लायसन्सवरचालकांना आता ७५०० किलोपर्यंतच्या ट्रान्सपोर्ट वाहनांवर परवानगी
मुंबई– सर्वोच्च न्यायालयाने आज लँड लाईट मोटर व्हेइकल (LMV) लायसन्सधारकांना वजनात ७५०० किलोपर्यंतची
...
Continue reading
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे.
या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा घेतला
अ...
Continue reading
दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा पुन्हा एकदा आयपीएलमध्ये झळकण्यास सज्ज झाला आहे.
ड्रग्ज टेस्टमध्ये अपयश मिळाल्यानंतर झालेल्या निलंबनानंतर रबाडा आता अधिक जोमा...
Continue reading
पंजाब किंग्ज संघाच्या २४ वर्षीय फलंदाज प्रभसिमरन सिंहने आयपीएल २०२५ मध्ये आपली खेळी
आणि जिद्द यांच्यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधलं आहे. रविवारी पंजाब आणि लखनऊ
यांच्यात ...
Continue reading
नवी दिल्ली: राज्यात तब्बल चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि
महापालिकांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्य...
Continue reading
आमिर खान आणि जिनीलिया देशमुख प्रमुख भूमिकेत, २० जूनला होणार प्रदर्शित
२००७ साली प्रेक्षकांच्या मनात घर करणारा आणि समाजाला एक नवा दृष्टिकोन देणारा ‘तारे जमीन पर’
हा सिनेमा सुप...
Continue reading
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज अकोल्यात
अवकाळी पाऊस बरसला असल्यामुळे सध्या अकोल्याचे तापमान 42 अंश
सेल्सिअस च्या आसपास पोहोचले आहे त्यामुळे या पावसामुळे नागरि...
Continue reading
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा आज अकोला जिल्ह्याचा दौरा झाला.
या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पाहणी केली आणि रस्ते विकासासंदर्भातील ...
Continue reading
मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले असून,
पुढील आठवडाभर हवामान अस्थिर राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
9 ते 15 मे 2025 या कालावधीत मराठव...
Continue reading
पुंछ (जम्मू-काश्मीर), : पुंछ जिल्ह्यातील मेंढर परिसरात मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात घडला.
प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झा...
Continue reading
मुंबई, दि. ३ मे :
इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या महत्त्वाच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव
आणि गुजरात टायटन्सचा फिरकीपटू राशिद खान यांच्यात वानखेडे स्टेडियमव...
Continue reading
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, “परकीय आक्रमणांमुळे भारतातील अनेक श्रद्धास्थानांचे अस्तित्व नष्ट झाले.
मात्र त्या स्थळांचे पुनर्जीवन करण्याचे महान कार्य अहिल्यादेवींनी केले.
त्यांच्या स्मृती जपण्यासाठी चौंडी येथे ६८१ कोटी रुपयांचा स्मृतिस्थळ संवर्धन आराखडा स्वीकारण्यात आला आहे.”
या आराखड्यात विविध पायाभूत सुविधा, सांस्कृतिक केंद्र, अभिलेख संग्रहालय,
भक्तनिवास, परिसर विकास आदी कामांचा समावेश असून, हे स्मृतिस्थळ अखिल भारतीय स्तरावर एक प्रेरणास्थान ठरेल,
असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे चौंडी परिसराचा सर्वांगीण विकास वेगाने होणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/kagiso-rabadachi-mothi-rejuvenation-declaration/