मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र चौंडी, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या
ऐतिहासिक राज्य मंत्रिपरिषद बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त राज्य सरकारने सहा महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, “परकीय आक्रमणांमुळे भारतातील अनेक श्रद्धास्थानांचे अस्तित्व नष्ट झाले.
मात्र त्या स्थळांचे पुनर्जीवन करण्याचे महान कार्य अहिल्यादेवींनी केले.
त्यांच्या स्मृती जपण्यासाठी चौंडी येथे ६८१ कोटी रुपयांचा स्मृतिस्थळ संवर्धन आराखडा स्वीकारण्यात आला आहे.”
या आराखड्यात विविध पायाभूत सुविधा, सांस्कृतिक केंद्र, अभिलेख संग्रहालय,
भक्तनिवास, परिसर विकास आदी कामांचा समावेश असून, हे स्मृतिस्थळ अखिल भारतीय स्तरावर एक प्रेरणास्थान ठरेल,
असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे चौंडी परिसराचा सर्वांगीण विकास वेगाने होणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/kagiso-rabadachi-mothi-rejuvenation-declaration/