पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे.
या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा घेतला
असून पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
Related News
बारामतीत 19 वर्षीय तरुणाने पिस्तुलातून गोळी झाडून घेत जीवन संपवले; प्रेमसंबंधातून तणाव असल्याची चर्चा
बारामती : बारामती शहर परिसरात एका 19 वर्षीय तरुण...
Continue reading
Smriti Mandhanaच्या त्या विधानाची चर्चा; म्हणाली, ‘मला तेव्हा खूप रडू आलं…’, नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana On Bad Experience
Continue reading
मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात महिनाभर विविध कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
Continue reading
अमेरिकेची दादागिरी संपणार? भारतासाठी मोठी गुड न्यूज; BRICS परिषदेदरम्यान इराणची मोठी घोषणा
भारतात सुरू असलेल्या BRICS शिखर परिषदेदरम्यान आंतरराष्ट्रीय प...
Continue reading
मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा; आंदोलन थांबणार नाही, मुंबईकडे मराठे कूच करणार
उपोषणाचा १६वा दिवस; जवळच्या सहकाऱ्याला त्रास दिल्याचा जरांगेंचा आरोप, मुसळधार पाऊस असला तरी मुंब...
Continue reading
रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा भडकले; 500 ड्रोन हल्ल्यांनी युक्रेन हादरले, 9 जणांचा मृत्यू
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा एकदा तीव्र झाले असून, युक्रेनव...
Continue reading
सीमा वादात चीनची चालाखी; भारतात येऊनही आडमुठेपणा, मोदी-जिनपिंग बैठकीनंतर दोन्ही देशांच्या भूमिकेत मोठा फरक
भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विकले; कोट्यवधींची किंमत, नूतनीकरणानंतर पुन्हा चर्चेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प य...
Continue reading
पहाटे ४ वाजेपर्यंत दिल्लीत खलबतं! अखेर इराणची घोषणापत्राला सहमती; ब्रिक्समध्ये दहशतवाद, पॅलेस्टाईनवर मोठे निर्णय
भारताच्या यजमानपदाखाली पार पडलेल्या ब्...
Continue reading
‘अमृताताई हिंदू असतील तर बाहेर येतील’; हळदी-कुंकवावरून मनोज जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनो...
Continue reading
Bigg Boss 20 : स्टार खूप, रॉकस्टार फक्त 1; सलमान खानने काझी तौकीरचं केलं भरभरून कौतुक
Bigg Boss 20 Salman Khan : ‘Bigg Boss 20’च्या प...
Continue reading
भारताने सिंधू जल करार तात्पुरता स्थगित केला असून व्यापारासह सर्व प्रकारचे संबंध तुटवले आहेत.
भारताच्या या निर्णयांना जागतिक पातळीवर मोठा पाठिंबा मिळत आहे. विशेषतः क्वाड देश — अमेरिका, जपान,
ऑस्ट्रेलिया आणि भारत — यांचे एकत्रित समर्थन भारताच्या बाजूने दिसून येत आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टेलिफोनवर चर्चा झाली.
यात त्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया कूटनीती भागीदारी आणखी बळकट करण्याचे ठरवले.
अल्बनीज यांनी प्रत्येक पावलावर भारतासोबत उभं राहण्याचा विश्वास दिला.
या पार्श्वभूमीवर, चीनलाही पाकिस्तानला मदत करताना आता अनेक वेळा विचार करावा लागणार आहे.
कारण क्वाडमधील चारही देश भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून दहशतवादविरोधी भूमिका अधिक आक्रमक झाली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही जपानी शिष्टमंडळाशी चर्चा करून संरक्षण सहकार्य अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका आता अधिक प्रभावी होताना दिसत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/ahilyanagar-punyashlok-ahilyadevi-hokar-yanchaya-trishtabdinimitt-%e0%a5%ac-great-decision/