पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे.
पहलगाम हल्ला भारताने स्वतः घडवून आणला आहे आणि पाकिस्तानवर खोटे आरोप केले आहेत,
असे संतापजनक वक्तव्य त्याने केले आहे. तसेच काश्मीरमध्ये तैनात असलेल्या
Related News
मुंबई – भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी आणि क्रीडा प्रसारक संजना गणेशनने
त्यांच्या मुलावर टीका करणाऱ्या ट्रोलर्सला चोख उत्तर दिले आहे. आयपीएल 2025 मध्ये लखनऊ
सुपर ज...
Continue reading
मुंबई :
वरळी-शिवडी प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला स्थानिक रहिवाशांनी
"आधी पुनर्वसन, मगच रस्ता बंद" असा ठाम आग्रह धरला होता.
मात्र, आता हा अडथळा दूर...
Continue reading
बाल्कनीतून पडली कुंडी छोट्या मुलाच्या मृतकाचे कारण
महाराष्ट्रातील पुणे शहरातून एक हृदय द्रावक घटना समोर आली आहे.
एका उंच इमारतीच्या बाल्कनीतून अचानक खाली पडलेली कुंडी थेट एका...
Continue reading
उत्तर प्रदेशात नोकरीसाठी घरापासून दूर राहणाऱ्या महिलांसाठी योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
आता अशा महिलांना सुरक्षित आणि स्वस्त निवासाची सोय उपलब्ध होणार आहे.
राज्यातील १० मो...
Continue reading
भुईमूग पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून, योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक काढणी केल्यास,
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळू शकते. अफ्लाटोक्सीन म्हणजे बुरशीजन्य विषाणूंचा प्रादुर्...
Continue reading
नवी दिल्ली :
भारताने नैसर्गिक आपत्तीवेळी तुर्कस्तानाला मदत केली असली तरी तुर्कीने मात्र भारताविरोधात
पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
तुर्कीने पाकिस्ता...
Continue reading
भोपाल :
शहरात सोमवारी एक धक्कादायक प्रकार घडला. नशेच्या अवस्थेत एका युवकाने चक्क
८० फूट उंच टॉवरवर चढून तासभर हाय व्होल्टेज ड्रामा केला. या घटनेमुळे परिसरात मोठी अफरातफर उडाली आण...
Continue reading
बंगळुरू / तिरुपूर :
उन्हाळा सुरू होताच आइसक्रीमची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.
थंडगार आणि गोडसर चव असलेली आइसक्रीम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती असते.
बाजारात विविध ...
Continue reading
अकोला :
अकोला जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण
करण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कोंबिंग ऑपरेशन राबवले.
या कारवाईत पोलिसां...
Continue reading
अकोला :
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर विधानसभा प्रचार सभेदरम्यान महायुतीला बहुमत मिळाल्यास शेतकऱ्यांचा
सातबारा कोरा करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल...
Continue reading
अकोला :
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंचक्रोशीतील श्रद्धास्थान
असलेल्या कुरणखेड येथील चंडिका देवी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्...
Continue reading
नवी दिल्ली :
पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
भारताविरोधात खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित करणाऱ्या १६ पाकिस्तानी य...
Continue reading
आठ लाख भारतीय सैन्याने काहीच करू शकले नाही, असा दावा आफ्रिदीने केला आहे.
या बेताल वक्तव्यावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आफ्रिदीला “जोकर” म्हटले आहे.
तसेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने आफ्रिदीवर ताशेरे ओढत,
“तो अतिरेकी विचारांशी जोडलेला आहे” असे म्हटले असून भारतीय टेलिव्हिजनवर त्याला स्थान देऊ नये, असा सल्ला दिला आहे.
दरम्यान, माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनीही प्रतिक्रिया देताना,
“भारताने पाकिस्तानसोबत यापुढे क्रिकेट खेळू नये,” असे ठामपणे सांगितले आहे.
“अतिरेक्यांनी दिलेल्या जखमा क्रिकेटमुळे भरून येऊ शकत नाहीत,” असे त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केले.
याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने कडक पावले उचलली असून, शोएब अख्तरच्या युट्यूब
चॅनेलसह पाकिस्तानचे १६ इतर युट्यूब चॅनेल्स भारतात बंद करण्यात आले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/elphinston-pulachaya-margayal-adha/