पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे.
पहलगाम हल्ला भारताने स्वतः घडवून आणला आहे आणि पाकिस्तानवर खोटे आरोप केले आहेत,
असे संतापजनक वक्तव्य त्याने केले आहे. तसेच काश्मीरमध्ये तैनात असलेल्या
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
आठ लाख भारतीय सैन्याने काहीच करू शकले नाही, असा दावा आफ्रिदीने केला आहे.
या बेताल वक्तव्यावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आफ्रिदीला “जोकर” म्हटले आहे.
तसेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने आफ्रिदीवर ताशेरे ओढत,
“तो अतिरेकी विचारांशी जोडलेला आहे” असे म्हटले असून भारतीय टेलिव्हिजनवर त्याला स्थान देऊ नये, असा सल्ला दिला आहे.
दरम्यान, माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनीही प्रतिक्रिया देताना,
“भारताने पाकिस्तानसोबत यापुढे क्रिकेट खेळू नये,” असे ठामपणे सांगितले आहे.
“अतिरेक्यांनी दिलेल्या जखमा क्रिकेटमुळे भरून येऊ शकत नाहीत,” असे त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केले.
याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने कडक पावले उचलली असून, शोएब अख्तरच्या युट्यूब
चॅनेलसह पाकिस्तानचे १६ इतर युट्यूब चॅनेल्स भारतात बंद करण्यात आले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/elphinston-pulachaya-margayal-adha/