25 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि बर्फवृष्टीच्या क्रियाकलापांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते,
जी 2 किंवा 3 मार्चपर्यंत सुरू राहू शकते. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पश्चिम
हिमालयीन प्रदेशात काही ठिकाणी बर्फवृष्टी तसेच पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Related News
2 जुन रोजी मान्सूनपूर्व तयारी चे नियोजनाच्या अनुषंगाने एकदिवसीय आपत्ती
व्यवस्थापन प्रशिक्षण आणी रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन अकोला
जिल्हाधिकारी अजित कुंभार सर यांचे आदेशाने...
Continue reading
अकोट
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला बोर्डी परिसर हा बागायती
परिसर म्हणून ओळखल्या जातो.या परिसरात प्रत्येक शेतात बोअर वेलची व्यवस्था
असल्याने दरवर्षी या पर...
Continue reading
अकोला जिल्हा ॲडव्हॉक स्केटिंग कमेटी च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही
नाविण्यपुर्ण उपक्रमा अंतर्गत सलग ९ तास स्केटिंग उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
स्केटिंग हा फक्त खेळ नसू...
Continue reading
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडलेल्या भीषण
अपघातात एक युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघात एवढा जबरदस...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील भेंडी महाल
शिवारामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे, दरम्यान,
भेंडी महाल ते पिंजर रस्त्याने सौर ऊर्जा प्रकल्पाचे इलेक्ट्रिक...
Continue reading
अकोल्यातल्या रणपिसे नगरात हे थरारक हत्याकांड घडलंय. संजय कौसल असं हत्या
करण्यात आलेल्या माजी अभियातांचं नाव आहे. तर महेंद्र विश्वासराव पवार असं
मारेकरी व्यक्तीच नाव आहे. सोमव...
Continue reading
राष्ट्रीय महामार्गावर कुरणखेडजवळ झालेल्या भीषण अपघातात
एका १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
ही दुर्घटना आज दि. २ जून रोजी दुपारी साडेचार वा...
Continue reading
शेगाव प्रतिनिधी
श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सवासाठी
श्रीच्या पालखीचे प्रस्थान आज संत नगरी शेगाव येथून झाले.
या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे सल...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील बाळापूर जवळील बाकार्डी पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात
बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी आहेय..
बरेगावहून बाळापूरकडे येणारी ही चारच...
Continue reading
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
झाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली..
सध्या ज्वारी काढणीच्या कामाला सुरुवात झाली असून
अकोला जिल्ह्यातील जनुना येथील शेतकरी अनि...
Continue reading
दारूच्या वादात काकाने पुतण्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहेय.
अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन कॉलोनी भागात एका
बंद घरात 30 वर्षीय युवक कुणा...
Continue reading
गुरुवारी मध्यरात्री ठीक 2 वाजता बोरगाव मंजू येथे एका टाटा सुमो गाडी मध्ये
6 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने कोंबून घेऊन जात होते गौरक्षकांना
माहिती मिळताच गाडीचा पाठलाग...
Continue reading
एका नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम उत्तर पाकिस्तान आणि आजूबाजूच्या भागावर झाला आहे.
त्यामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडणार आहे.
त्यामुळे हवामानात काही बदल दिसून येतील. फेब्रुवारी महिन्यात पावसाची कमतरता होती.
मात्र येत्याकाळात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्कायमेट या एजन्सीच्या अंदाजानुसार, अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी हलका
ते मध्यम पाऊस
पडण्याची शक्यता आहे. सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात हलका
ते मध्यम पाऊस पडू शकतो. तसेच गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद,
जम्मू-काश्मीर आणि उत्तर-पश्चिम राजस्थानच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.
25 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि बर्फवृष्टीच्या क्रियाकलापांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते,
जी 2 किंवा 3 मार्चपर्यंत सुरू राहू शकते. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पश्चिम
हिमालयीन प्रदेशात काही ठिकाणी चांगलीच बर्फवृष्टी होऊ शकते तसेच पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पश्चिम उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
27 आणि 28 फेब्रुवारी रोजी उत्तर राजस्थानमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राजधानी दिल्लीच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर आज किमान तापमान 12 अंश सेल्सिअस
आणि कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस असू शकते. यानंतर उद्यापासून किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
27 आणि 28 फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमानात घट होईल.
राज्यात उकाडा वाढणार
तर महाराष्ट्रात सध्या तापमानाचा पारा भयानक वाढलाय. फेब्रुवारी महिन्यातच सूर्य तळपू लागलाय.
राज्यभरात तीव्र तापमानाचे अलर्ट देण्यात आले असून कमाल तापमानाचा पारा 35-38 अंशांपर्यंत
राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उष्णतेची धग आता चांगलीच जाणवू लागलीय.
मुंबईत सोमवारी सांताक्रूझ भागात दुपारी कमाल तापमान 38.40 अंश सेल्सियस नोंदवण्यात आलं.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात मुंबईसह कोकणपट्ट्यात
Read more news here : https://ajinkyabharat.com/iti-ki-ki-ki-pakistan-sangababat-wasim-akram-yanchaya-decorated-statement/