देशातील पहिली एआय शहराची सध्या एकच चर्चा सुरू आहे.
बदलत्या जगाचा पासवर्ड हाताशी घेत, देशातील अनेक व्यवस्था लवकरच बदलण्याची शक्यता आहे.
त्यातच आता एआय सिटीचा प्रयोग होत आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता आता अनेक क्षेत्र व्यापून टाकणार आहे.
Related News
राष्ट्रीय महामार्गावर कुरणखेडजवळ झालेल्या भीषण अपघातात
एका १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
ही दुर्घटना आज दि. २ जून रोजी दुपारी साडेचार वा...
Continue reading
शेगाव प्रतिनिधी
श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सवासाठी
श्रीच्या पालखीचे प्रस्थान आज संत नगरी शेगाव येथून झाले.
या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे सल...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील बाळापूर जवळील बाकार्डी पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात
बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी आहेय..
बरेगावहून बाळापूरकडे येणारी ही चारच...
Continue reading
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
झाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली..
सध्या ज्वारी काढणीच्या कामाला सुरुवात झाली असून
अकोला जिल्ह्यातील जनुना येथील शेतकरी अनि...
Continue reading
दारूच्या वादात काकाने पुतण्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहेय.
अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन कॉलोनी भागात एका
बंद घरात 30 वर्षीय युवक कुणा...
Continue reading
गुरुवारी मध्यरात्री ठीक 2 वाजता बोरगाव मंजू येथे एका टाटा सुमो गाडी मध्ये
6 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने कोंबून घेऊन जात होते गौरक्षकांना
माहिती मिळताच गाडीचा पाठलाग...
Continue reading
अकोला जिमखाना क्रिकेट क्लब येथे आयोजित उन्हाळी क्रिकेट शिबिराचा ३० मे रोजी समारोप झाला .
१५ मे ते ३० मे पर्यंत आयोजित या शिबिरात १४ वर्षाखालील , १६ वर्षाखालील व १९ वर्षाखालील
...
Continue reading
अकोट : अकोट शहरातील अंजनगाव रोड, शिवाजी हायस्कूल बाजूला राहणारे गजानन
वासुदेव वानखडे वय 59 वर्ष रोड वरून चालत जेवण करण्यासाठी घरी पाई चालत येत असताना,
मागील बाजूने येणाऱ्या ए...
Continue reading
अवैद्य बांगलादेशीय यांना शोधून शोधून दिल्ली पोलीस आज 160 जणांना देशाबाहेर पाठवले
दिल्ली पोलीस ने राजधानी मध्ये अवैद्य रित्या राहत असलेल्या 160 अवैद्य बांगलादेशी
नागरिकांची ओळ...
Continue reading
डी डी ए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी
नोकरी मिळण्याची संधी 1383 पदांवर सर्वात मोठी भरती
दिल्ली डेव्हलपमेंट ऑथोरिटी मध्ये ज्युनियर इंजिनियर सहित इतर पद...
Continue reading
अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशी धरणे आंदोलन करून
ऑफ्रोह संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निर्देशने केली.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने दिलेल्या २८ एप्रिल 2025 त्या ...
Continue reading
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम बोर्डी येथील
सातपुड्यातुन येणाऱ्या घोगा नाल्यावरील संरक्षण भिंत बांधण्यासाठी कंत्राटदाराने
मोठी नाली खोदकाम सुरू केले ...
Continue reading
चा वापर दिवसागणिक वाढत आहे. एआय मोबाईलचे युग आले आहे.
त्यात शहरं आणि गावं सुद्धा आता मागे राहणार नाहीत.
लवकरच देशातील पहिले एआय शहर अस्तित्वात येत आहे.
त्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
वाहतूक, आरोग्यासह अनेक योजना, सेवा या सर्व गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेवर धावतील.
हा प्रयोग उत्तर भारतात होत आहे.
लखनऊ होणार पहिली एआय सिटी
उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी राज्याचा अर्थसंकल्प 2025 सादर केला होता.
राजधानी लखनऊ ही देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी (AI City) होईल.
त्यासाठी अर्थसंकल्पात 5 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
वाहतूक, आरोग्यासह अनेक योजना, सेवा या सर्व गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेवरच काम करतील.
TOI च्या वृत्तानुसार, या शहरात AI इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी विशेष सुविधा पुरवण्यात येतील.
योगी सरकार उत्तर प्रदेशात गुंतवणूक आणि परदेशी कंपन्यांना आकर्षीत
करण्यासाठी अनेक सोयी-सुविधा उभारण्यात येत आहे.
त्यात एआय इकोसिस्टिमचा वापर करण्यात येणार आहे.
आयटी क्षेत्र वाढीवर भर देण्यात येत आहे.
काय होईल परिणाम
बड्या कंपन्यांसाठी एआय स्टार्टअप्ससाठी पायघड्या घालण्यात येईल.
त्यांना एआय सुविधा देण्यात येतील.
या कंपन्यांना करात विशेष सवलत देण्यात येतील. त्यांच्यासाठी इनोव्हेशन सेंटर्स स्थापन करण्यात येईल.
एआयच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्र तयार करण्यात येईल.
योगी सरकार या शहरात एआय अनुकूल सेवा पुरवेल.
करात सवलत, सबसिडी आणि तशी धोरण राबवण्यात येईल.
शहरात भविष्यातील दळणवळण व्यवस्थेसाठी खास योजना आखण्यात येईल.
शहरात हायस्पीड इंटरनेट, क्लाउड कम्युटिंग सेंटर आणि एआय प्रयोगशाळा उभारण्यात येईल.
या शहरात एआय संबंधित शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण केंद्र आणि विद्यापीठ असेल.
त्यामाध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्मितीचा प्रयत्न करण्यात येईल.
तर सातत्याने एआयचा विकास व्हावा यासाठी एआय संमेलन भरवण्यात येतील.
नागरिकांना त्यांच्या मोबाईलवरूनच अनेक सुविधा एका क्लिकवर मिळतील.
केंद्र सरकारने AI मिशनसाठी 10,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/unknown-person-burnt-22-pigeons-in-the-cage-of-pigeons/