लंडनला तुमचे काय आहे, अमेरिकेत तुमचे काय आहे.
श्रीलंकेत तुमचे काय आहे. इतर कुठे कुठे काय काय आहे? आम्हाला सर्व माहीत आहे.
आम्ही सुद्धा 50 वर्षे ‘मातोश्री’सोबत काढली आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले. शिवसेनाप्रमुख स्वत: मुख्यमंत्री होवू शकले नसते का? पण ते झाले नाही.
परंतु उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद घेवून सर्व काही गमावले. त्यांनी मुख्यमंत्री पद घेतले नसते तर शिवसेना फुटली नसती.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे दहा-पंधरा लोक राहिले आहेत,
Related News
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
झाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली..
सध्या ज्वारी काढणीच्या कामाला सुरुवात झाली असून
अकोला जिल्ह्यातील जनुना येथील शेतकरी अनि...
Continue reading
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठर...
Continue reading
पाकिस्तानी कलाकारांनी भारताविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर, त्याला आता चोख प्रतिसाद दिला जात आहे.
फवाद खान आणि माहिरा खान यांच्यावरील कारवाईचा फटका आता प्रत्यक्ष त्यांच्या क...
Continue reading
आज अक्षय्य तृतीया असल्यामुळे बाजारपेठेत चांगलीच खरेदीची चहलपहल दिसून येतेय.
पारंपरिकदृष्ट्या या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर उच्चां...
Continue reading
मुंबई: महाराष्ट्र दिनाच्या काही दिवस आधीच दादरच्या एका प्रतिष्ठित मराठी शाळेला कायमचं टाळं
लागणार असल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. इंडियन एज्युकेशन सो...
Continue reading
मुंबई:
भारतातील पहिले आयकॉनिक आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल मुंबईत सुरू झाले असून,
यामुळे मुंबई सागरी पर्यटनाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. सोमवारपासून हे टर्मिनल प्रवाशांच्या स...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर आता अटकपूर्व
जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करणार असल्याची माहिती...
Continue reading
छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन ठार मारणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाला देखील याच महाराष्ट्रात गाडण्यात आलंय.
संभाजी महाराजानंतर रामराम महाराज, महाराणी ताराबाई आणि मराठा योद्...
Continue reading
या 5 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 10 ते 17 मार्च या दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे.
मुंबई:
विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहे. यासाठी आता 27 मा...
Continue reading
मेगा ब्लॉक रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत.
प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडू...
Continue reading
जालना जिल्ह्यातील तालुक्यातील अनवा येथील एका व्यक्तीला चटके देऊन मानवी कौर्याचां आणखी एक
व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपूर्वी समोर आला. तप्त लोखंडी सळईने अंगावर चटके देऊन
अमानुष म...
Continue reading
त्यातील एकही दोन वर्षांत राहणार नाही. एक दिवस असा येईल की रात्री दोन वाजता तुम्हाला हा देश सोडून लंडनला जावे लागेल.
लंडनला तुमचे काय आहे, अमेरिकेत तुमचे काय आहे. श्रीलंकेत तुमचे काय आहे. इतर कुठे कुठे काय काय आहे? आम्हाला सर्व माहीत आहे.
आम्ही सुद्धा 50 वर्षे ‘मातोश्री’सोबत काढली आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. एकनाश शिंदे यांच्या विरोधात बोलला तर याद राखा,
असा इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, पराग बने यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला.
तसेच माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद
अध्यक्षा रचना महाडिक यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी रामदास कदम बोलत होते.
असा मुख्यमंत्री पहिला नाही…
शिवसेना प्रमुखांनी कमावले तुमचे त्यात काय योगदान आहे. तुम्हाला सर्व आयते मिळाले,
असा हल्ला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर चढवला.
ते म्हणाले, कोकणातील ही भगवी लाट पाहिली. आनंद झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार जिवंत ठेवले.
एकनाश शिंदे यांनी दिवसरात्र काम केले. मी अनेक वर्ष विधिमंडळात होतो. पण रात्रंदिवस काम करणारा असा मुख्यमंत्री पाहिला नाही,
असे रामदास कदम यांनी म्हटले.मदास कदम यांना आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले, कोणाची चुक झाली,
याबाबत तुम्ही आत्मपरिक्षण केले पाहिजे. ते एवढेसे पिल्लू पेग्विन आम्हाला शिकवतो. तुमची औकत काय? सर्व शिवसेना प्रमुखांनी कमवले,
तुमचे योगदान काय? असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला.
Read more :https://ajinkyabharat.com/aaple-worker-nusate-thunkle-tari-rao-dannavi-punha-ghasrali-mhanale-mhanale-silolyodamadhye-pakistan-sasrakhi-situation/