अकोला, २३ जानेवारी: अकोला जिल्ह्यात शासकीय हमी भाव खरेदी योजनेअंतर्गत
सोयाबीन खरेदी सुरू असली तरी अद्यापही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री प्रलंबित आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्रीय कृषिमंत्री,
Related News
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि उबाठा
गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोमात सुरु असताना मुंबईत मनसेला जोरदार हाद...
Continue reading
दिल्ली |
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कडक उन्हाचा आणि उकाड्याचा हंगाम परतला आहे.
गेल्या काही दिवसांतील वादळ आणि पावसाचा कालावधी संपल्यानंतर आता
राजधानीत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्...
Continue reading
दानापूर : ( वा )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांना
मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागती...
Continue reading
दानापूर : (वा)
अकोला येथे लग्न समारंभआटोपून परत येत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
दि. ५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे घड...
Continue reading
अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे.
दरम्यान आज सकाळीही अकोल्याच्या अकोट अजनगांव मार्गावर खाई नदीवरील पुलाजवळ एका
मोटरसायकल स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात भीष...
Continue reading
राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन केल्याबद्दल महायुती
सरकारचे उमेश पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजासाठी स्वतंत...
Continue reading
अकोला |
अकोल्यात रस्ते अपघातांची वाढती संख्या पाहता आरटीओ विभागाने मोठे पाऊल उचलले आहे.
जिल्ह्यात "रोड सेफ्टी व्हिजन व्हॅन" कार्यान्वित करण्यात आली असून ती आधुनिक तंत्रज्ञानाने स...
Continue reading
आज दिनांक06-06-2025 रोजी दुपारी फिरते पथक 2 . आरटीओ अमरावती चे पथक,,अकोला हायवे विमानतळ बेलोरा
येथे तपासणी करत असता एक ऑटो चालक आमच्या जवळ येवून सांगितले 200 मीटर मागे अमरावती र...
Continue reading
अकोला पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात बकरी ईद सणाच्या
पार्शवभूमीवर शांतता व सुव्यवस्थेसाठी पथसंचलनाचे आयोजन केले होते.पथसंचलन पोस्टे जुने
शहर हद्द...
Continue reading
अकोल्यात बस स्टँड चौकात पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेल्या उमेश पुरीच्या
निषेधार्थ अकोल्यात जन सत्याग्रह संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केल. शहराच्या प्रमु...
Continue reading
मध्यप्रदेशातील इंदूर शहरात ३१ मेपासून सुरू झालेल्या मेट्रो सेवेला
प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उद्घाटनाच्या निमित्ताने पहिल्या आठवड्यात महिला-पुरुष
कोणालाही मोफत प्...
Continue reading
अकोट
शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे
व शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या ...
Continue reading
महाराष्ट्र राज्याचे पणनमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे सोयाबीन
खरेदीसाठी लक्षांक आणि खरेदी मुदतवाढीची मागणी केली आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या आकडेवारीनुसार, अकोला जिल्ह्यात
२८,९०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, मात्र यापैकी १८,४४४ शेतकऱ्यांना विक्रीसाठी
संदेश पाठवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात फक्त १५,२४३ शेतकऱ्यांनी सोयाबीन
विक्री केली असून १३,६५९ शेतकऱ्यांचे (४७ टक्के) सोयाबीन अद्याप विक्रीसाठी प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीचा आढावा
अकोला जिल्ह्यासाठी सरकारने ६.५८ लक्ष क्विंटल खरेदीचा लक्षांक ठरवून दिला होता.
२१ जानेवारी २०२५ पर्यंत ५.८९ लक्ष क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली असून,
यामध्ये फक्त ६९,००० क्विंटल लक्षांक शिल्लक आहे. तथापि, जिल्ह्यात अजूनही अंदाजे
२.५० ते ३.०० लक्ष क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांकडे शिल्लक असल्याचे समोर आले आहे.
सावरकरांची मागणी:
- अकोला जिल्ह्यासाठी सोयाबीन खरेदीचा लक्षांक ३.०० लक्ष क्विंटलपर्यंत वाढवावा.
- सोयाबीन खरेदीसाठी दिलेली मुदत ३१ जानेवारी २०२५ वरून फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत वाढवावी.
रणधीर सावरकर यांनी स्पष्ट केले की, अद्याप हजारो शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री प्रलंबित असून शासनाने याकडे
त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. सोयाबीन विक्रीसाठी अधिक वेळ व अतिरिक्त लक्षांक दिल्यास शेतकऱ्यांना
त्यांचा माल हमीभावाने विक्री करता येईल आणि आर्थिक अडचणींवर मात करता येईल.
इतर जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती
रणधीर सावरकर यांनी सांगितले की, हीच समस्या इतर जिल्ह्यांमध्येही दिसून येत आहे.
त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण राज्यासाठी सोयाबीन खरेदीसाठी लक्षांक व मुदत वाढविण्याचा निर्णय घ्यावा.
शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल आणि सरकारच्या हमी भाव
योजनेवरील शेतकऱ्यांचा विश्वास दृढ होईल, असे सावरकर म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/abbthe-bullock-cart-is-an-express-it-will-run/