अकोला, २३ जानेवारी: अकोला जिल्ह्यात शासकीय हमी भाव खरेदी योजनेअंतर्गत
सोयाबीन खरेदी सुरू असली तरी अद्यापही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री प्रलंबित आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्रीय कृषिमंत्री,
Related News
एक पपईचा पक्का तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करा.
ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे १ तास ठेवून थंड पाण्याने धुवा.
हे नियमित केल्यास चेहऱ्याचा रंग नक्कीच उजळतो.
🥥 २. ना...
Continue reading
कांगो | १७ एप्रिल २०२५
अफ्रिकेतील कांगो नदीवर एक अत्यंत वेदनादायक बोट दुर्घटना घडली असून,
आतापर्यंत किमान १४८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची माह...
Continue reading
फ्लोरिडा | १७ एप्रिल २०२५
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ऑरलॅंडो विमानतळावर (MCO) एक भयंकर अपघात टळला असून,
फ्रंटियर एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये उड्डाणाच्या वेळी अचानक इंजिनाला आग ल...
Continue reading
प्रतिनिधी, रांची | १७ एप्रिल २०२५
झारखंडच्या राजधानी रांचीमध्ये पहिल्यांदाच भारतीय वायुदलाचा दोन दिवसीय
भव्य एअर शो आयोजित करण्यात येत आहे. १९ आणि २० एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते १०...
Continue reading
तिनिधी, दिल्ली | १७ एप्रिल २०२५
दिल्लीतील उत्तर-पूर्वेकडील मुस्तफाबाद भागात आज पहाटे एक भीषण दुर्घटना घडली.
शक्ती विहार परिसरातील चार मजली इमारत भरधाव वेगाने कोसळल्याने आतापर्यंत...
Continue reading
प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे.
म.न.से अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
प्रमुख उद्धव ठाकरे यांना थे...
Continue reading
प्रतिनिधी, अकोलासध्या विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.
अकोला जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून,
याचा परिणाम फक्त माणसांवरच नव...
Continue reading
ऑनलाईन प्रतिनिधी |
जंगलात घडणाऱ्या जनावरांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील,
पण एका माकडाच्या टोळक्यांनी ‘गँगवॉर’सारखी भीषण झटापट केल्याचा
थरारक व्हि...
Continue reading
मैनपुरी | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे.
एका पतीने आपल्या पत्नीच्या मारहाणीचा व्हिडीओ तयार करून पोलिसांकडे तक्रार केली,
म...
Continue reading
हरदोई | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक अजब व धक्कादायक घटना समोर आली आहे.
येथे एका पतीने आपल्या पत्नीची फक्त आइब्रो सेट केली म्हणून तिला चांगलाच चाप दिला –
थेट ...
Continue reading
हरिद्वार | प्रतिनिधी
उत्तराखंडमधील हरिद्वार-देहरादून महामार्गावर एका महिलेने अचानक महामार्गाच्या मध्यभागी
येऊन गाड्यांसमोर उभी राहत जोरदार गोंधळ घातल्याची घटना घडली आहे.
या घटने...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
महाराष्ट्र राज्याचे पणनमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे सोयाबीन
खरेदीसाठी लक्षांक आणि खरेदी मुदतवाढीची मागणी केली आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या आकडेवारीनुसार, अकोला जिल्ह्यात
२८,९०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, मात्र यापैकी १८,४४४ शेतकऱ्यांना विक्रीसाठी
संदेश पाठवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात फक्त १५,२४३ शेतकऱ्यांनी सोयाबीन
विक्री केली असून १३,६५९ शेतकऱ्यांचे (४७ टक्के) सोयाबीन अद्याप विक्रीसाठी प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीचा आढावा
अकोला जिल्ह्यासाठी सरकारने ६.५८ लक्ष क्विंटल खरेदीचा लक्षांक ठरवून दिला होता.
२१ जानेवारी २०२५ पर्यंत ५.८९ लक्ष क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली असून,
यामध्ये फक्त ६९,००० क्विंटल लक्षांक शिल्लक आहे. तथापि, जिल्ह्यात अजूनही अंदाजे
२.५० ते ३.०० लक्ष क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांकडे शिल्लक असल्याचे समोर आले आहे.
सावरकरांची मागणी:
- अकोला जिल्ह्यासाठी सोयाबीन खरेदीचा लक्षांक ३.०० लक्ष क्विंटलपर्यंत वाढवावा.
- सोयाबीन खरेदीसाठी दिलेली मुदत ३१ जानेवारी २०२५ वरून फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत वाढवावी.
रणधीर सावरकर यांनी स्पष्ट केले की, अद्याप हजारो शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री प्रलंबित असून शासनाने याकडे
त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. सोयाबीन विक्रीसाठी अधिक वेळ व अतिरिक्त लक्षांक दिल्यास शेतकऱ्यांना
त्यांचा माल हमीभावाने विक्री करता येईल आणि आर्थिक अडचणींवर मात करता येईल.
इतर जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती
रणधीर सावरकर यांनी सांगितले की, हीच समस्या इतर जिल्ह्यांमध्येही दिसून येत आहे.
त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण राज्यासाठी सोयाबीन खरेदीसाठी लक्षांक व मुदत वाढविण्याचा निर्णय घ्यावा.
शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल आणि सरकारच्या हमी भाव
योजनेवरील शेतकऱ्यांचा विश्वास दृढ होईल, असे सावरकर म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/abbthe-bullock-cart-is-an-express-it-will-run/