अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील हिंगणा निंबा येथे सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे एका
शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साहेबराव तायडे असे या शेतकऱ्याचे नाव असून
, त्यांच्याकडे अवघी दोन एकर शेती होती.
Related News
अमरावतीतील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वॅगनआर कार ट्रकवर आदळल्याने एका कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू. अपघाताचे का...
Continue reading
वर्षभरात NMMT ताफ्यात दाखल होणार 150 बस : 30 नवीन बसांची दमदार भेट! नवी मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर;
नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेल, उरण, खोपोली, क...
Continue reading
अकोला : 24 जूनच्या भीषण वादळात बाहेकर कुटुंबाचे छप्पर उडाले; 3 पत्रे उडून संसार उद्ध्वस्त
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दातवी गावात 24...
Continue reading
राम मंदिरातील 7 कोटींच्या कथित दानचोरीची धक्कादायक Inside Story: CCTV झाकून, वॉशरूममध्ये पैसे लपवून 70 वेळा चोरीचा थरार!देशभरातील कोट्यवधी भा...
Continue reading
भारताच्या नव्या नियमांनी नेपाळला मोठा धक्का !
भारत आणि नेपाळ यांच्यातील व्यापार आणि सीमाविषयक तणावाच्या पार्श्वभूमीवर आता नेपाळच्या चहा उद्योगासमोर मोठे...
Continue reading
दान चोरी प्रकरणात 2 मोठे राजीनामे; SIT तपासात समोर आले धक्कादायक दावे
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्या राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणात मोठ...
Continue reading
राम मंदिर देणगी घोटाळा: 8 जणांवर गंभीर गुन्हे दाखल; SIT अहवालानंतर मोठा धक्कादायक खुलासा
देशभरातील कोट्यवधी रामभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देण...
Continue reading
राज ठाकरेंचा कडक इशारा : मुंबईतील मालाड परिसरात घडलेल्या वादग्रस्त घटनेनंतर निर्माण झालेला तणाव अखेर शांततेच्या मार्गाने मिटल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिव...
Continue reading
लाचेच्या जाळ्यात अडकले मुद्रांक जिल्हाधिकारी : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau - ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे महसूल...
Continue reading
अकोला : श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश
श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या धार्म...
Continue reading
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
तायडे यांच्या नावावर जिल्हा बँकेचे 60,000 रुपयांचे कर्ज थकीत होते.
अनेक प्रयत्नांनंतरही नापिकीमुळे उत्पादनात यश येत नसल्याने आणि कर्जाचा डोंगर वाढत
असल्याने त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली असून, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि आत्महत्या
हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तायडे यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून,
शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरांतून होऊ लागली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/contribution-of-the-students-of-the-country-is-very-important-ajit-kumbhar/