न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी होती आणि एका हातात तराजू होता
आणि एका हातात तलवार होती. जी बदलून आता हातात
संविधान असेल. काही काळापूर्वी ब्रिटीश कायद्यात बदल करण्यात
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
आले आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेनेही ब्रिटीशांचा काळ मागे
टाकून नवे स्वरूप स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च
न्यायालयाने फक्त प्रतीकच बदलले नाही. तर न्यायदेवतेने
वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टीही काढून टाकली आहे.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी यासाठी प्रयत्न केले होते.
त्यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेत बदल करण्यात आले. सर्वोच्च
न्यायालयातील न्यायाधीशांच्या वाचनालयातही असाच पुतळा
बसवण्यात आला आहे. आधी न्यायदेवतेची मूर्ती असायची त्याच
दोन्ही डोळ्यांवर पट्टी बांधली होती. तसेच, एका हातात तराजू तर
दुसऱ्या हातात तलवार होती. जी शिक्षेचे प्रतीक आहे.
CJI चंद्रचूड यांचा असा विश्वास होता की इंग्रजांचा वारसा सोडून
आता पुढे गेले पाहिजे. कायदा कधीच आंधळा नसतो. तो सर्वांना
समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे, असे
सरन्यायाधीशांचे मत होते. देवीच्या एका हातात तलवार नसावी,
तर संविधान असावे जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा
संदेश समाजात जाईल.
Read also: https://ajinkyabharat.com/before-the-elections-were-announced-both-the-big-leaders-were-present/