न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी होती आणि एका हातात तराजू होता
आणि एका हातात तलवार होती. जी बदलून आता हातात
संविधान असेल. काही काळापूर्वी ब्रिटीश कायद्यात बदल करण्यात
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
आले आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेनेही ब्रिटीशांचा काळ मागे
टाकून नवे स्वरूप स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च
न्यायालयाने फक्त प्रतीकच बदलले नाही. तर न्यायदेवतेने
वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टीही काढून टाकली आहे.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी यासाठी प्रयत्न केले होते.
त्यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेत बदल करण्यात आले. सर्वोच्च
न्यायालयातील न्यायाधीशांच्या वाचनालयातही असाच पुतळा
बसवण्यात आला आहे. आधी न्यायदेवतेची मूर्ती असायची त्याच
दोन्ही डोळ्यांवर पट्टी बांधली होती. तसेच, एका हातात तराजू तर
दुसऱ्या हातात तलवार होती. जी शिक्षेचे प्रतीक आहे.
CJI चंद्रचूड यांचा असा विश्वास होता की इंग्रजांचा वारसा सोडून
आता पुढे गेले पाहिजे. कायदा कधीच आंधळा नसतो. तो सर्वांना
समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे, असे
सरन्यायाधीशांचे मत होते. देवीच्या एका हातात तलवार नसावी,
तर संविधान असावे जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा
संदेश समाजात जाईल.
Read also: https://ajinkyabharat.com/before-the-elections-were-announced-both-the-big-leaders-were-present/