अमरावती शहरातून अतिशय धक्कादायक बातम्या समोर येत
आहेत. अमरावती शहरात दररोज हत्येच्या घटना समोर येत आहेत
. अमरावतीत गेल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 7 हत्येच्या घटना
Related News
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
कोल्ड ड्रिंक पिण्याने गॅस आणि अॅसिडिटीवर आराम मिळतो का? तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आजकाल खूप सामान्य झाली ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट: माजी उप...
Continue reading
गावातील वडिलोपार्जित जमिनीवर अधिकार मिळवण्याची सोपी मार्गदर्शिका – पीएम स्वामित्व योजना
ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमिनी वर कागदपत्रांचा अभ...
Continue reading
अलेक्झांडर वांग: एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मोदींसोबत दिसला तरुण अब्जाधीश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ...
Continue reading
BSNL 5G सेवा: दिल्लीपासून सॉफ्ट लाँच, पुढील 6 महिन्यांत सुरू होणार
देशातील दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार्या BSNL ची 5G सेवा लवकरच सुरू होणार आ...
Continue reading
चंद्रपूर: कारल्याच्या भाजीसाठी ६५ वर्षीय आईवर मुलाने केले अमानुष हल्ला, दारूच्या नशेने झाली माणुसकी हरवली
चंद्रपूर शहराजवळील डोंगरगावात एक भयंकर घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण ...
Continue reading
समोर आल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक
राहिलेला नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संबंधित
घटनांनंतर आता राजकारणही तापत आहे. पण या राजकारणानंतर
गुन्हेगारांना जबर बसेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अमरावती शहरात हत्येचे सत्र सुरूच आहे. अमरावतीच्या चित्रा
चौकात रात्री तरुणाची हत्या करण्यात आली. चाकूने पोटात
सपासप वार करून शुल्लक वादातून ही हत्या करण्यात आली
आहे. गोलू सुनील उसरेटे (वय 30 वर्ष) असं मृतक तरुणाचे नाव
आहे. गोलू हा अमरावतीच्या रतनगंज येथील रहिवासी होता. विकी
गुप्ता याने शुल्लक कारणावरून गोलूच्या पोटात चाकूने वार करून
ही हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी आरोपी
विक्की गुप्ता याचा शोध सुरू केला आहे. घटनेनंतर तणाव निर्माण
झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री 12.30 वाजता
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हत्यांच्या घटनांनी अमरावती शहर हादरले आहे. मागच्या 10
दिवसात 7 जणांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. अमरावती
शहरातील पोलिसांची दहशत संपली आहे का? अशी परिस्थिती
निर्माण झाली आहे. आमदार रवी राणा यांनी पोलिसांच्या
कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, काल रात्री
गोलू उसरेटे या युवकाची हत्या झाल्यानंतर नातेवाईक आक्रमक
झाले. हत्या करणाऱ्या आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह
स्वीकारणार नाही, अशी भूमिका गोलूच्या समर्थक आणि
नातेवाईकांनी घेतली. आक्रमक नागरिकांनी बडनेराचे आमदार रवी
राणा यांच्या घराला घेराव घातला. यानंतर अमरावती शहरातील
तडीपार गुंडांना पोलिसांनी अटक केली नाही तर आपण आंदोलन
करणार, असा इशारा रवी राणा यांनी दिला. पोलिसांनी 5
वाजेपर्यंत आरोपींना अटक करावी. नाहीतर मी स्वतः पोलीस
ठाण्यात येऊन आंदोलन करणार, असं रवी राणा म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pawar-signed-the-resignation-letter-of-600-people-including-the-city-mayor/