विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आता राज्य सरकारने एक
मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून टोलमाफीची घोषणा
करण्यात आली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर
Related News
दान चोरी प्रकरणात 2 मोठे राजीनामे; SIT तपासात समोर आले धक्कादायक दावे
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्या राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणात मोठ...
Continue reading
राज ठाकरेंचा कडक इशारा : मुंबईतील मालाड परिसरात घडलेल्या वादग्रस्त घटनेनंतर निर्माण झालेला तणाव अखेर शांततेच्या मार्गाने मिटल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिव...
Continue reading
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभ...
Continue reading
Kalyan Crime News 2026: 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; 2 वृद्ध आरोपी अटकेत, धक्कादायक घटनेने शहर हादरले
कल्याणमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित ...
Continue reading
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 6 महिन्यांतच पाणीगळती? व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाचा मोठा खुलासा; प्रवाशांची दिशाभूल होत असल्याचा दावा
देशातील स...
Continue reading
केंद्राचा धडाकेबाज निर्णय! 16 औषधांवर तात्काळ बंदी; मधुमेह, पोटदुखी आणि अँटिबायोटिक औषधांचाही समावेश
नवी दिल्ली : रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्र...
Continue reading
FDA चा मोठा धक्का! उद्घाटनानंतर 48 तासांत कुडाळच्या 'आपला बाजार' मॉलवर धाड; नेमकं काय घडलं ?कुडाळमधील 'आपला बाजार' मॉलचे उद्घाटन प्राजक्ता माळी यांच्या...
Continue reading
संपूर्णपणे ही टोल माफी दिली जाणार आहे. आज रात्री बारा
वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे.
आता राज्य सरकारच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत टोलमाफीचा निर्णय
जाहीर होताच राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली
आहे. यात त्यांनी मनसैनिकांचे अभिनंदन केले आहे. “आमच्या
आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी
राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता
घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला
हवी”, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.
दरम्यान मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी
दिली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू
असणार आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि
एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे.
मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू केला जाणार नाही. नुकत्याच
झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/major-decision-regarding-dharavi-redevelopment-in-cabinet-meeting/