विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आता राज्य सरकारने एक
मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून टोलमाफीची घोषणा
करण्यात आली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर
Related News
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना महावितरणकडून अभिवादन
नागपूर, दि. 20 फेब्रुवारी, 2026: मराठी वृत...
Continue reading
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत उद्धवसेनेच्या तीन नगरसेवक निश्चित
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धवसेना) मुंबई महा...
Continue reading
आजोबा-पणजोबांच्या वडिलोपार्जित संपत्तीत कोणाचा किती हक्क? वडिलांनी नाकारला तर काय करावे?
आजोबा-पणजोबांच्या संपत्ती : भारतातील कौटुंब...
Continue reading
शेअर बाजार कोसळला: 4 लाख कोटींचे नुकसान, गुंतवणूकदारांमध्ये घाबराट
भारतीय शेअर बाजारात बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 850 अंकांन...
Continue reading
पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई; संभाव्य खुनाचा कट उधळला, ‘शार्प शुटर’ पिस्तुलासह अटक
पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक...
Continue reading
धुळे: शिरपूर तालुक्यात आईने दोन मुलांसह विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना; एकाच वेळी मृत्यू, संशयित पतीला पोलिसांच्या ताब्यात
धुळे जिल्ह्यातील शिरपूर ता...
Continue reading
प्रियदर्शन जाधवची पोस्ट चर्चेत: मानसिक ताण, चिंता आणि नैराश्याबाबत खुलासा
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव स...
Continue reading
प्रभाकर मोरे म्हणाले: “शिमगा – देव आपल्या घरी येतो आणि तो अनुभव घ्यायला प्रत्येकाने वेळ द्यावा”
कोकणातील होळी किंवा शिमगा हा सण फक्त रंगांच्या आणि उत्सा...
Continue reading
AI Impact Summit 2026 : रिलायन्स जिओ देणार “स्वस्त AI” – भारताला २१व्या शतकातील AI महाशक्ती बनवण्याचे स्वप्न, मुकेश अंबानींची मोठी घोषणा
AI ...
Continue reading
MIM चा राज्यसभेत प्रवेश? ओवैसींचा भडकलेल्या आमदारांचा दावा
बिहारमध्ये राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीय वातावरण तापल...
Continue reading
तरुण व्यावसायिकांमध्ये वाढत आहे डीप व्हेन थ्रॉम्बोसिसचा धोका
आधी वृद्धांपुरता मर्यादित समजल्या जाणाऱ्या डीप व्हेन थ्रॉम्बोसिस (DVT)
Continue reading
मेंदूच्या जखमे नंतर हालचाली पुन्हा शिकण्याची प्रक्रिया : डॉक्टरांनी बॉबथ पद्धतीची माहिती दिली
मेंदूची जखम किंवा न्युरोलॉजिकल इज...
Continue reading
संपूर्णपणे ही टोल माफी दिली जाणार आहे. आज रात्री बारा
वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू असणार आहे.
आता राज्य सरकारच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत टोलमाफीचा निर्णय
जाहीर होताच राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली
आहे. यात त्यांनी मनसैनिकांचे अभिनंदन केले आहे. “आमच्या
आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी
राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता
घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला
हवी”, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.
दरम्यान मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोल माफी
दिली जाणार आहे. हा नियम केवळ हलक्या मोटर वाहनांना लागू
असणार आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि
एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे.
मात्र अटल सेतूसाठी हा नियम लागू केला जाणार नाही. नुकत्याच
झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/major-decision-regarding-dharavi-redevelopment-in-cabinet-meeting/