राज्याच्या राजकारणात धक्कादायक बातमी आली आहे.
सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष
नरहरी सीताराम झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी
Related News
अकोला शहरातील काँग्रेसचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नेते मदन भरगड यांनी आज राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने
...
Continue reading
नवी दिल्ली |
भारतीय जनता पक्षाचा (भाजप) नवा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.
संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि जातीय समतोल या निकषांवर अंतिम निवड होण...
Continue reading
नवी दिल्ली |
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.
यावर निवडणूक आयोगाने शनिवारी हा दावा फेटाळून लावला आहे. आयोगा...
Continue reading
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंधळवाडी परिसरामध्ये असलेल्या स्टोन क्रेशर परिसरामध्ये
उभ्या असलेल्या ट्रक आणि ट्रॉली यांना अचानक आग लागल्यामुळे सदर प्रकरणी पातुर पोलिस...
Continue reading
७ जून २०२५
पातूर : अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली
असून दुचाकीवरील दोन व्यक्ती जखमी झाले असल्याचे निदर्शनास आले,मात्र अवैधरित्या डिझेल वा...
Continue reading
अकोट
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्या अंतर्गत अकोट नगर परिषदने उत्कृष्ट
कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम व अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उ...
Continue reading
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि उबाठा
गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोमात सुरु असताना मुंबईत मनसेला जोरदार हाद...
Continue reading
दिल्ली |
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कडक उन्हाचा आणि उकाड्याचा हंगाम परतला आहे.
गेल्या काही दिवसांतील वादळ आणि पावसाचा कालावधी संपल्यानंतर आता
राजधानीत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्...
Continue reading
दानापूर : ( वा )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांना
मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागती...
Continue reading
दानापूर : (वा)
अकोला येथे लग्न समारंभआटोपून परत येत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
दि. ५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे घड...
Continue reading
अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे.
दरम्यान आज सकाळीही अकोल्याच्या अकोट अजनगांव मार्गावर खाई नदीवरील पुलाजवळ एका
मोटरसायकल स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात भीष...
Continue reading
राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन केल्याबद्दल महायुती
सरकारचे उमेश पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजासाठी स्वतंत...
Continue reading
मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. उड्या
मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट निष्फळ ठरल्यानंतर
झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या.
मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावे लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडे
प्लॅन बी तयार आहे, असे काही तासांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी
म्हटले होते. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मुळ मागणी
आमदारांची आहे. तसेच पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याची
मागणी या आमदारांची आहे. या भयंकर प्रकाराने मंत्रालय
हादरले आहे. गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी
नरहरी झिरवळ आंदोलन करत आहे. त्यांनी आदिवासी समाजाच्या
प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती.
मुख्यमंत्री आमचे ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी आहे,
असे नरहरी झिरवळ यांनी म्हटले होते. त्या प्लॅन बी नुसार नरहरी
झिरवळ आणि इतर दोन आमदारांनी संरक्षक जाळीवर उडी मारली.
त्यानंतर नरहरी झिरवळ यांची प्रकृती बिघडली. त्यांचा रक्तदाब
वाढला आहे. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची टीम मंत्रालयात
पोहचली आहे. दरम्यान पोलिसांनी या सर्व आमदारांना बाहेर काढले.
त्यानंतर त्यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरु केले. आदिवासी
समाजातील आमदार आणि खासदारांनी मंत्रालयात ठिय्या मांडला आहे.
त्यात किरण लहामटे, हेमंत सावरा, काशीराम कोतकर यांचा
समावेश आहे. आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी
मंत्रालयात आले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, असे
करिण लहामटे यांनी म्हटले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष
केले. त्यामुळे आम्ही आंदोलन केले. आम्ही सुद्धा माणसे आहोत, असे
नरहरी झिरवळ यांनी म्हटले. दरम्यान, सत्ताधारी आमदारांनी केलेल्या
या आंदोलनानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. विधानसभेचे विरोध
पक्षनेते विजय वड्डेट्टीवर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/gunaratna-sadavarte-will-contest-against-aditya-thackeray/