उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केली. मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत
झालेल्या भाजपा पदाधिकारी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी हे
Related News
अकोला – अकोल्यातील जन्म-मृत्यू प्रमाणपत्र घोटाळ्याच्या प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट
सोमय्या यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या मते, १५,००० पैकी तब्बल ६,०००
बोगस प्रमाणपत...
Continue reading
मुंबई, ९ मे २०२५ – भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
राज्यात सज्जता आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडण...
Continue reading
नवी दिल्ली, ८ मे २०२५ – देशातील सद्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये
आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना एक महत्त्वाचे पत्...
Continue reading
अकोला : मलाबार गोल्ड अॅँड डायमंड या सोन्याच्या दुकानातून अडीच लाखांची सोन्याची चेन चोरी
करणाºया महिलेला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासांच्या आत पकडले आहे.
या चोरट्याकड...
Continue reading
मुंबई, ८ मे २०२५ – महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सियसपर्य...
Continue reading
नवी दिल्ली, ८ मे – भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात युद्धजन्य
स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी संपूर्ण देशभरातून भारतीय सेनेबद्दल कृतज्ञता आणि अभिमान व्यक...
Continue reading
नवी दिल्ली, ८ मे – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे
पाकिस्तानात ठाण मांडलेल्या नऊ दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली. या घडामोडीनंतर
भारत-पाक...
Continue reading
अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका, जिल्हा परिषद
आणि नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी जोमाने कामाला लाग...
Continue reading
नवी दिल्ली, ८ मे २०२५ — पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर,
भारताच्या संरक्षण यंत्रणेत हालचालींना वेग आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी...
Continue reading
नवी दिल्ली | ९ मे २०२५ — भारत-पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून
चंदीगड आणि अंबालामध्ये हवाई हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चंदीगडमधील वेस्टर्न कमांड ...
Continue reading
लखनऊ | ९ मे २०२५ — भारत मातेचे वीर सपूत आणि स्वराज्य व स्वधर्मासाठी अखंड झगडणारे
महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त लखनऊमध्ये त्यांच्या पुतळ्याला पुष्पांजली
अर्पण करून त्यांना ...
Continue reading
नवी दिल्ली | ८ मे २०२५ — केंद्र सरकारने भारतात कार्यरत सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, डिजिटल
स्ट्रीमिंग सेवा आणि मध्यस्थ माध्यमांना पाकिस्ताननिर्मित सर्व प्रकारच्या डिजिटल कंटेंटवर
(...
Continue reading
विधान केलं आहे. आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत.
निवडणूक जिंकण्यासाठी ते कुठलीही तडजोड करायला तयार
आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्वास ठेवू नका आणि गाफील राहू
नका, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.
राज्यातील ३ कोटींपेक्षा जास्त लोक हे सरकारी योजनांचे लाभार्थी
आहेत. सरकारने जी कामं केली त्यामुळे लोक आपल्याबरोबर
आहेत. या सगळ्यांची मतं आपल्याला मिळाली तर राज्यात
महायुतीचं सरकार पुन्हा येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे. उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे. त्यामुळेच त्यांच्या
रॅलीत हिरवे झेंडे नाचवले जात आहेत. मराठी आणि हिंदू मतं
त्यांच्या बरोबर नाहीत. राज्यात आपलंच सरकार येईल ही स्थिती
आहे. मात्र अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका, असंही
आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
Read also: https://ajinkyabharat.com/malaika-aroracha-shines-in-yek-number/