मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागात दाणादाण उडवली.
गेल्या तीन दिवसांपासून काही भागात कोसळधार सुरू आहे. या
परतीच्या पावसाने शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दिसून आले आहे. उभी पीकं आडवी झाली आहेत. तर काही
पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या आस्मानी
संकटामुळे शेतकऱ्याचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला
आहे. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
नांदेड जिल्ह्यात सततच्या पाऊसामुळे पपई पिकांवर रोगांचा
प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान होत आहे.
मुदखेड तालुक्यातील पपईच्या बागांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात सलग गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने पपई
पिकावर रोंगाचा प्रादुर्भाव झाल्याने पपईची उगवन क्षमता कमी
झाली. पपई पिकत नसल्याने पपई बागेचं प्रचंड नुकसान झालं
आहे. शेकडो एकरवरील पपईच्या बांगा संकटात आल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून विजेच्या कडकडाटासह आणि
वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. त्याचा फटका पपई पिकाला
बसला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील भातसा नगरमध्ये
काल रात्री मुसळधार पावसामुळे शेतीची मोठे नुकसान झाले आहे.
त्यामूळे हात तोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठे नुसकान झाले
आहे. गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार
हजेरी लावली. पारतीच्या पावसाचे जिल्ह्यात जोरदार हजेरी
लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या हलक्या स्वरूपाच्या
धान पिकांना यामुळे धोका निर्माण झाला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/tremendous-trailer-of-yek-number-released/