मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागात दाणादाण उडवली.
गेल्या तीन दिवसांपासून काही भागात कोसळधार सुरू आहे. या
परतीच्या पावसाने शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
दिसून आले आहे. उभी पीकं आडवी झाली आहेत. तर काही
पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या आस्मानी
संकटामुळे शेतकऱ्याचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला
आहे. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
नांदेड जिल्ह्यात सततच्या पाऊसामुळे पपई पिकांवर रोगांचा
प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान होत आहे.
मुदखेड तालुक्यातील पपईच्या बागांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात सलग गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने पपई
पिकावर रोंगाचा प्रादुर्भाव झाल्याने पपईची उगवन क्षमता कमी
झाली. पपई पिकत नसल्याने पपई बागेचं प्रचंड नुकसान झालं
आहे. शेकडो एकरवरील पपईच्या बांगा संकटात आल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून विजेच्या कडकडाटासह आणि
वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. त्याचा फटका पपई पिकाला
बसला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील भातसा नगरमध्ये
काल रात्री मुसळधार पावसामुळे शेतीची मोठे नुकसान झाले आहे.
त्यामूळे हात तोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठे नुसकान झाले
आहे. गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार
हजेरी लावली. पारतीच्या पावसाचे जिल्ह्यात जोरदार हजेरी
लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या हलक्या स्वरूपाच्या
धान पिकांना यामुळे धोका निर्माण झाला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/tremendous-trailer-of-yek-number-released/