राज्यातील १४ आयटीआयचे नामांतर करण्यात आले आहे.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा निर्णय घेतला
असून आयटीआयला नाव देताना सामाजिक व जातीय
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
समीकरणांचा विचार करण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.
ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात
आले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर जेथे शिकले त्या एल्फिन्स्टन
महाविद्यालयातील आयटीआयला बाबासाहेबांचे नाव देण्यात आले
आहे. कोल्हापूरच्या आयटीआयला शाहू महाराजांचे आणि बीडच्या
आयटीआयला विनायक मेटे यांचे नाव देण्यात आले आहे. नवी
मुंबईतील आयटीआयला दि.बा पाटील यांचे नाव देण्यात आले
आहे. याशिवाय लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम
महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,
ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर दिघेंचे नाव देण्यात आले आहे.
पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्यात आले
आहे. सर्वसामान्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले
आहेत. विनायकराव मेटेंचे कार्य मोठे आहेत. त्यामुळे त्यामुळे
सरकारकडुन एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांचं ही नाव देण्यात
आलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/sarpanch-deputy-sarpanch-will-be-honored-with-double/