विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली
आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा मुद्दा चर्चेत
आहे. महायुतीत अजित पवार गट किती जागांवर लढणार? याची
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आकडा
सांगितला आहे. आमचे जे कारभारी आहेत. अजितदादा पवार,
प्रफुल पटेल, सुनील तटकरे त्यांना माहिती आहे की जागावाटपाची
चर्चा कुठपर्यंत आली आहे ते. मी काही त्या चर्चेमध्ये जास्त लक्ष घालत
नाही. मला काही जास्त माहिती नाही. पण अजित पवारांनी महायुतीत
80 ते 90 जागा मागितल्या आहेत. त्यातल्या किती मिळणार? किती
निकाल येतो, मला कल्पना नाही, असं छगन भुजबळ म्हणालेत.
प्रत्येकजण आपापल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन देत असते ते मला
माहिती नाही. महायुती सरकाराने जे कार्यक्रम सुरु केले. आश्वासन नाही,
घोषणा नाही. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना
सोलर पंप विज आणि वीज माफ असेल. विद्यार्थ्यांना स्टाईपेन, मुलींना
मोफत शिक्षणाचे असेल या योजना सुरु झाल्या. आम्ही आश्वासने
दिली नाही. पेन्शन योजनेमध्ये सुद्धा मार्ग काढायचा प्रयत्न सुरू आहे.
त्यासाठी दोन-तीन पर्याय शोधण्यात आले आहेत. पर्याय त्यांना मान्य
असेल तो पर्याय त्यांना स्वीकारण्याची मुभा देण्यात आली, असं छगन
भुजबळ म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/aapchi-meeting-at-arvind-kejriwals-residence/