नवी दिल्लीहून विशाखापट्टणमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानात
मंगळवारी उशीरा रात्री बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली आणि
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
एकच गोंधळ उडाला. मात्र बंदरगाह शहरात विमान उतरवून तपास केला
असता ती अफवा असल्याचे कळले. विशाखापट्टणम विमानतळाचे संचालक
एस. राजा रेड्डी यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांना विमानात बॉम्ब असल्याची
धमकीचा फोन आला आणि त्यांनी एअरलाइन आणि -विशाखापट्टणम विमानतळाला
सतर्क कररण्यात आले. रेड्डी यांनी सांगितले की, विमान सुरक्षित पणे खाली उतरवले
आणि विमानाचा संपूर्ण तपास केल्यानंतर ती अफवा असल्यााचे लक्षात आले.
ते म्हणाले की, विझागला जाणाऱ्या विमानात 107 प्रवासी होते. विमानातून प्रवाशांना
उतरवल्यानंतर आणि तपासल्यानंतर, काहीही संशयास्पद आढळले नाही,
असे संचालकांनी नमूद केले.
Read also: https://ajinkyabharat.com/maharashtra-assembly-elections-after-diwali/