जनसामान्यांच्या प्रश्नांवर चळवळ करणाऱ्या विविध पक्ष-संघटनांना
एकत्रित करून आगामी विधानसभा निवडणुकीत
महाराष्ट्रात एक सक्षम पर्याय निर्माण करणार आहोत.
Related News
Mumbai ला मोठा दिलासा! सात तलावांमध्ये पाण्याची आवक वाढली; जाणून घ्या कोणता तलाव किती भरला
Mumbai : गेल्या काही दिवसांपासून Mumbai आणि उपनगरात सुरू...
Continue reading
Naseeruddin Shah : ‘अज्ञानी व्यक्ती देशाचं नेतृत्व करत असेल, तर...’; डोळ्यात पाणी आणत नसीरुद्दीन शाह यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Naseeruddin Shah...
Continue reading
Rahul Gandhi : म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाला बसले; स्वतःच केला मोठा खुलासा
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते
Continue reading
सावधान! एफडीच्या व्याजावरही भरावा लागतो टॅक्स; ITR भरताना 'या' नियमांकडे दुर्लक्ष केल्यास येऊ शकते नोटीस
ITR Filing 2026: फिक्स्ड डिपॉझिट (FD...
Continue reading
Stock Market Crash : शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’; सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी कोसळला, जगभरातील बाजारांमध्ये मोठी घसरण
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाह...
Continue reading
मिरच्या फ्रिजमध्ये ठेवूनही खराब होतात? या सोप्या टिप्स वापरा; 2 ते 3 आठवडे राहतील ताज्या
स्वयंपाकघरात हिरव्या मिरचीचा वापर जवळपास प्रत्येक घरा...
Continue reading
मोठी बातमी! CJPच्या संसद मोर्चामुळे दिल्ली मेट्रोवर परिणाम; राजीव चौकसह 5 स्थानके तात्पुरती बंद
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या 'संसद चलो' मो...
Continue reading
या परिवर्तन आघाडीतर्फे सर्व २८८ जागांवर आश्वासक उमेदवार देऊ.
‘अब की बार किसान सरकार’ अशी आमची घोषणा असल्याचे
या संभाव्य आघाडीचे प्रमुख राजू शेट्टी व वामनराव चटप यांनी
मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे बघायला
ना महायुतीकडे वेळ आहे ना महाविकास आघाडीकडे.
सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात घडत आहेत.
शेतीमालाला भाव मिळत नाही.
बेरोजगारी आ वासून उभी आहे.
शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बीआरएस या संघटना एकत्रित आल्या आहेत.
अॅड. प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे पाटील व बच्चू कडू यांच्याशी बोलणी सुरू आहेत.
शरद पवार नेहमीच अडीच घरे चालतात, हे लक्षात घेतले पाहिजे, अशी टिप्पणी देखील त्यांनी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/complaint-against-modi-for-breach-of-privilege/