मुंबई महापालिका धोरण मसुदा
बृहन्मुंबई महानगरपालिका डिजिटल होर्डिंग्ज धोरण निर्मितीवर काम करत आहे.
सर्वमान्य धोरण तयार करण्यासाठी सर्वसमावेशक मसुदा तयार केला जात असून
Related News
शेअर बाजाराची जोरदार पुनरागमन; सेन्सेक्समध्ये 700 अंकांची उसळी, राजेश एक्स्पोर्ट्सचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये
भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी दिवसभरातील मोठ...
Continue reading
Soy Milk बद्दलच्या ५ आश्चर्यकारक गोष्टी; इतिहास, पौष्टिकता आणि घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत
Soy Milk बद्दलच्या ५ आश्चर्यकारक गोष्टी : गेल्या काही...
Continue reading
ब्रेकअपनंतर Ice Cream च का बनते सर्वांची पहिली पसंती? जाणून घ्या यामागील विज्ञान, भावना आणि संस्कृती
ब्रेकअपनंतर Ice Cream च का आठवते? जाणून घ्या 6 ...
Continue reading
‘Peddi’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; राम चरणच्या दमदार अभिनयासह ए.आर. रहमानच्या संगीताचीही चर्चा
दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरणचा बहुप्रतिक्षित स्पोर्ट्स ड्रामा ‘
Continue reading
Maa Behen Review: माधुरी दीक्षित-तृप्ती डिमरीची दमदार जोडी, पितृसत्ताक व्यवस्थेवर उपरोधिक प्रहार
महिलांनी समाजाने आखून दिलेल्या चौकटीत राहण्यास नकार दिला तर काय घडते? या प्रश्नाचे...
Continue reading
तमिळनाडूच्या स्वयंपाकघरातील ‘मिलगाई पोडी’ची जादू; चवीचा खजिना आता तुमच्या घरातही
तमिळनाडूच्या ‘मिलगाई ...
Continue reading
तुमचा मोकळा वेळ तुमच्याबद्दल काय सांगतो? मानसशास्त्राचा दावा; फावल्या वेळातील सवयी उलगडतात व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू
आपण कोण आहोत, आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे किंवा जीवनात आपण कोण...
Continue reading
डेनिम साडीत Madhuri Dixit चा ग्लॅमरस अंदाज व्हायरल; ‘माँ बहन’च्या प्रमोशनदरम्यान लूकची जोरदार चर्चा
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी Madhur...
Continue reading
त्याला लवकरच अंतिम स्वरुप प्राप्त होणार आहे.
दरम्यान, या धोरणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल फलक
आणि त्यांवरील व्हिडिओ म्हणजेच चलचित्रफिती आणि त्यांचा कालावधी.
नव्या धोरणानुसार एकतर डिजिटल जाहिरात फलकांवर
चलचित्रफिती दाखविण्यास बंदी असेल किंवा त्यांचा स्थिरता कालावधी
कमीत कमी 8 सेकंद इतका असणे अवश्यक असेल.
चलचित्रफितींमधील दोन दृश्यांमधील अंतर किमान आठ सेकंदांचे असावे,
असा मुद्दा पालिकेच्या मसुद्यामध्ये विचाराधीन आहे.
लवकरच संपूर्ण पॉलिसी नागरिकांसाठी खुली होणार आहे.
डिजिटल फलकांवर असलेल्या फिरत्या प्रतिमा, चलचित्रफिती अनेकदा
प्रवाशांचे लक्ष वेधून घेतात. खास करुन त्या चालकांचे लक्ष विचलीत करतात.
त्यामुळे रहदारी नियमांचे उल्लंघन तर होते. परंतू, सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित होतो.
अशा वेळी सुरक्षिततेचा मुद्दा म्हणून, डिजिटल होर्डिंग्जवर प्रदर्शित केलेल्या
दोन व्हिज्युअलमध्ये अंतर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” बीएमसी अधिकाऱ्याने सांगितले.
Read also: https://ajinkyabharat.com/mla-amol-mitkaris-vehicle-vandalized-by-mns-workers/