माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी
सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
मेटाने भारतातील व्हॉट्सअॅप सेवा बंद करण्यासंदर्भात
Related News
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
अकोट शहरात अकोला नाक्यावरील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लागणार
अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराचे अंशतः नुकसान
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले
सरकारला कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही,
असे वैष्णव यांनी म्हटले आहे.
ते काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नावर बोलत होते.
यूजर्सचा तपशील सामायिक करण्यासंदर्भात सरकारची सूचनां मान्य न केल्यामुळे
भारतात आपली सेवा बंद करण्याचा विचार करत आहे का?
असा प्रश्न काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी केला होता.
तत्पूर्वी, या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपने दिल्ली उच्च
न्यायालयाला सांगितले होते की,
जर कंपनीला मेसेजचे एन्क्रिप्शन तोडण्यास भाग पाडले गेले,
तर आपण भारतात काम करणे बंद करू.
मेटाने थेट भारतातील नव्या आयटी नियमांना आव्हान दिले होते.
तसेच, हे निय गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचेही
मेटाने म्हटले होते. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे की,
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी संबंधित सरकारचे निर्देश
राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी
जारी करण्यात आले आहेत. हे नियम भारताचे सार्वभौमत्व आणि सुरक्षितता
आणि इतर देशांसोबत मैत्री कायम ठेवण्यासाठी करण्यात आले आहेत.
याशिवाय, सार्वजनिक सुव्यवस्थेशिवाय गुन्हेगारीला उत्तेजन देणारी कोणतीही कृती रोखण्यासाठी आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/manu-bhakar-ready-to-do-double-blast-in-olympics/