महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापू लागला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडून
सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे थेट निवडणुकीत उतरण्याचा इशारा दिला आहे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे सातत्याने
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आक्रमक टीका करताना दिसत आहेत.
फडणवीसांकडूनही त्यावर स्पष्ट भूमिका मांडली जात आहे.
मात्र, मराठा आरक्षणावरून या दोघांमध्ये चालू असणाऱ्या वादावर
आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.
तसेच, या भांडणामागे ओबीसींना फसवण्याचा हेतू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा लाभ मिळावा,
या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.
मात्र, राज्यातील ओबीसी नेते व ओबीसी समाजाकडून याला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं जावं की नाही?
याबाबत सर्वच पक्षांकडून चर्चेचं आवाहन केलं जात असताना
प्रकाश आंबेडकरांनी केलेला दावा चर्चेचा विषय ठरला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/manu-bhakerane-bronze-medal-zincoon-rachala-history/