जामठी बु.:स्थानिक श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुख्मिणी मुर्तींची
प्राणप्रतिष्ठा होऊन जवळपास दिडशे वर्ष झालीत.
तेंव्हापासून आषाढी उत्सव आणि दहीहंडीची परंपरा जामठी बु. या गावात चालु आहे.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
एकादशीनिमित्त सकाळी दरवर्षीप्रमाणेच तिर्थकलश स्थापन करण्यात आला.
या प्रसंगी पुजारी वासुदेव गावंडे, ह भ प गजानन उमाळे,
सौ. उमाळे, पुरुषोत्तम महाराज बोळे, साहेबराव बोळे,
शंकर दाते, डिगांबर चतुरकर, गंगाबाई वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर दिवसभर विविध भजनीमंडळांचे भजनांचे कार्यक्रम झालेत.
ह भ प रमेशराव श्रीराव यांचे तर्फे दर्शनार्थींना दिवसभर चहा व फराळ देण्यात आला.
दुपारी 3 ते 4 ह भ प पुरुषोत्तम महाराज बोळे यांचे प्रवचन झाले.
सायंकाळी सहा ते आठ हरिपाठाचा कार्यक्रम झाला.
रात्री 10 ते 12 भजनाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 22 ला दुपारी 4 वा. गावातून ‘श्री ‘च्या पालखीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली.
गोपाळपुरीवर पुजा, आरती करून दहीहंडी फोडण्यात आली.
पुन्हा मंदिरात जागेवर मिरवणूक आल्यानंतर आरती करुन दहहंडी फोडण्यात आली.
त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 23 ला ह भ प वासुदेव गावंडे यांचे मार्गदर्शनात प्रक्षाळ पुजा करण्यात येऊन समारोप करण्यात आला.
Read also: https://ajinkyabharat.com/lives-of-passengers-saved-due-to-alertness-of-bus-driver/