जामठी बु.:स्थानिक श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुख्मिणी मुर्तींची
प्राणप्रतिष्ठा होऊन जवळपास दिडशे वर्ष झालीत.
तेंव्हापासून आषाढी उत्सव आणि दहीहंडीची परंपरा जामठी बु. या गावात चालु आहे.
Related News
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
12 मिनिटांत घेतलं आयुष्याचं टोकाचं निर्णय; पुण्यात आयटी अभियंतेच्या आत्महत्येचं CCTV फुटेज समोर
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
भारतासाठी अभिमानाचा क्षण! राफेल लढाऊ विमानाचा ढाचा आता भारतात तयार होणार;
जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर..
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सिंदूर’ वनस्पतीचे रोपण;
गजानन महाराज पालखी सोबत ‘व्यवसाय व वारी’चा अनोखा संगम!
अकोट शहरात देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने घराला लागली आग…
कोरोनाचा पुनरुज्जीवन! देशभरात 5000 जवळपास अॅक्टिव्ह रुग्ण,
खतांची संशयास्पद विक्री : वाहनातील साठा सील!
एकादशीनिमित्त सकाळी दरवर्षीप्रमाणेच तिर्थकलश स्थापन करण्यात आला.
या प्रसंगी पुजारी वासुदेव गावंडे, ह भ प गजानन उमाळे,
सौ. उमाळे, पुरुषोत्तम महाराज बोळे, साहेबराव बोळे,
शंकर दाते, डिगांबर चतुरकर, गंगाबाई वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर दिवसभर विविध भजनीमंडळांचे भजनांचे कार्यक्रम झालेत.
ह भ प रमेशराव श्रीराव यांचे तर्फे दर्शनार्थींना दिवसभर चहा व फराळ देण्यात आला.
दुपारी 3 ते 4 ह भ प पुरुषोत्तम महाराज बोळे यांचे प्रवचन झाले.
सायंकाळी सहा ते आठ हरिपाठाचा कार्यक्रम झाला.
रात्री 10 ते 12 भजनाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 22 ला दुपारी 4 वा. गावातून ‘श्री ‘च्या पालखीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली.
गोपाळपुरीवर पुजा, आरती करून दहीहंडी फोडण्यात आली.
पुन्हा मंदिरात जागेवर मिरवणूक आल्यानंतर आरती करुन दहहंडी फोडण्यात आली.
त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 23 ला ह भ प वासुदेव गावंडे यांचे मार्गदर्शनात प्रक्षाळ पुजा करण्यात येऊन समारोप करण्यात आला.
Read also: https://ajinkyabharat.com/lives-of-passengers-saved-due-to-alertness-of-bus-driver/