जामठी बु.:स्थानिक श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुख्मिणी मुर्तींची
प्राणप्रतिष्ठा होऊन जवळपास दिडशे वर्ष झालीत.
तेंव्हापासून आषाढी उत्सव आणि दहीहंडीची परंपरा जामठी बु. या गावात चालु आहे.
Related News
अकोल्याचा सार्थक ढोलेचा जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक पटकावत भारताला मिळवून दिला अभिमानाचा क्षण
अकोला जिल्ह्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर...
Continue reading
नवी दिल्ली : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने जलव्यवस्थापनाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण...
Continue reading
Twisha Sharma च्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! 20 लाखांचे शेअर्स, CCTV लॉग्स आणि शेवटच्या 40 मिनिटांचा तपास; CBIच्या रडारवर संपूर्ण कुटुंब
अभिनेत्री आणि मॉडेल
Continue reading
Twisha Sharma मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट! सासूने फॉरेन्सिक पुराव्यांमध्ये छेडछाड केली असण्याची शक्यता; उच्च न्यायालयाचे गंभीर निरीक्षण
मध्य प्रदेशातील गाजत असलेल्या
Continue reading
ॲपल iPhone 18 Pro आणि Pro Max लीक: डिझाइन, कॅमेरा, AI फीचर्स आणि किंमत याबाबत मोठे अपडेट्स समोर
ॲपलच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन iPhone 18 Pro ...
Continue reading
Cannes च्या समारोप सोहळ्यात ऐश्वर्या रायचा जलवा! ऑल-व्हाईट पॉवर सूट आणि फेदर बोआने वेधले सर्वांचे लक्ष
जगभरातील चित्रपटप्रेमी आणि फॅशनप्रेमींचे लक्ष वेधून घेणारा प्रतिष्ठित
Continue reading
मणिपूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; 67 लुटलेली शस्त्रे जप्त, UNLF(P) चे चार उग्रवादी अटकेत
ईशान्य भारतातील संवेदनशील राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...
Continue reading
Tulsi Gabbard यांच्या राजीनाम्याने अमेरिकन राजकारणात खळबळ; पतीच्या आजारासाठी घेतला मोठा निर्णय
अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली...
Continue reading
एकादशीनिमित्त सकाळी दरवर्षीप्रमाणेच तिर्थकलश स्थापन करण्यात आला.
या प्रसंगी पुजारी वासुदेव गावंडे, ह भ प गजानन उमाळे,
सौ. उमाळे, पुरुषोत्तम महाराज बोळे, साहेबराव बोळे,
शंकर दाते, डिगांबर चतुरकर, गंगाबाई वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर दिवसभर विविध भजनीमंडळांचे भजनांचे कार्यक्रम झालेत.
ह भ प रमेशराव श्रीराव यांचे तर्फे दर्शनार्थींना दिवसभर चहा व फराळ देण्यात आला.
दुपारी 3 ते 4 ह भ प पुरुषोत्तम महाराज बोळे यांचे प्रवचन झाले.
सायंकाळी सहा ते आठ हरिपाठाचा कार्यक्रम झाला.
रात्री 10 ते 12 भजनाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 22 ला दुपारी 4 वा. गावातून ‘श्री ‘च्या पालखीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली.
गोपाळपुरीवर पुजा, आरती करून दहीहंडी फोडण्यात आली.
पुन्हा मंदिरात जागेवर मिरवणूक आल्यानंतर आरती करुन दहहंडी फोडण्यात आली.
त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 23 ला ह भ प वासुदेव गावंडे यांचे मार्गदर्शनात प्रक्षाळ पुजा करण्यात येऊन समारोप करण्यात आला.
Read also: https://ajinkyabharat.com/lives-of-passengers-saved-due-to-alertness-of-bus-driver/