जामठी बु.:स्थानिक श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुख्मिणी मुर्तींची
प्राणप्रतिष्ठा होऊन जवळपास दिडशे वर्ष झालीत.
तेंव्हापासून आषाढी उत्सव आणि दहीहंडीची परंपरा जामठी बु. या गावात चालु आहे.
Related News
CJP Protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज प्रकरणी दिल्ली पोलिसांना हाय कोर्टाची नोटीस; CCTV फुटेज जतन करण्याचे आदेश
कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनादरम्...
Continue reading
Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे; त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
...
Continue reading
Manoj Jarange Patil : ‘जंतर-मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार’; मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा
Manoj Jarange Patil ...
Continue reading
Delhi Metro : मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद; पुढील आदेशापर्यंत प्रवेश-एक्झिटला ब्रेक, सुरक्षा व्यवस्था कडक
Delhi Metro News : रा...
Continue reading
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका; थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस, दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश
Shiv Sena MP News : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकी...
Continue reading
Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP आंदोलनावर कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय
NEET पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात चर्चेला उधाण ...
Continue reading
जंतर-मंतर आंदोलनात विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप; दिल्ली पोलिसांनी फेटाळले दावे, राजकीय वातावरण तापले
राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर पर...
Continue reading
Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच जाहीर होणार; ‘या’ वेळी मिळणार मोठी अपडेट
राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे...
Continue reading
सर्वात मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विद्यार्थी आंदोलन आणि पेपरफुटीवर झाली चर्चा?
दिल्लीतील राजकीय वर्तुळात आज मोठी घडामोड पाहायला मिळाली. राष्ट्रव...
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला जात नाही? मोदी सरकारसमोरची ‘ही’ 5 प्रमुख कारणे; जाणून घ्या सविस्तर
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री
Continue reading
Mumbai ला मोठा दिलासा! सात तलावांमध्ये पाण्याची आवक वाढली; जाणून घ्या कोणता तलाव किती भरला
Mumbai : गेल्या काही दिवसांपासून Mumbai आणि उपनगरात सुरू...
Continue reading
एकादशीनिमित्त सकाळी दरवर्षीप्रमाणेच तिर्थकलश स्थापन करण्यात आला.
या प्रसंगी पुजारी वासुदेव गावंडे, ह भ प गजानन उमाळे,
सौ. उमाळे, पुरुषोत्तम महाराज बोळे, साहेबराव बोळे,
शंकर दाते, डिगांबर चतुरकर, गंगाबाई वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर दिवसभर विविध भजनीमंडळांचे भजनांचे कार्यक्रम झालेत.
ह भ प रमेशराव श्रीराव यांचे तर्फे दर्शनार्थींना दिवसभर चहा व फराळ देण्यात आला.
दुपारी 3 ते 4 ह भ प पुरुषोत्तम महाराज बोळे यांचे प्रवचन झाले.
सायंकाळी सहा ते आठ हरिपाठाचा कार्यक्रम झाला.
रात्री 10 ते 12 भजनाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 22 ला दुपारी 4 वा. गावातून ‘श्री ‘च्या पालखीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली.
गोपाळपुरीवर पुजा, आरती करून दहीहंडी फोडण्यात आली.
पुन्हा मंदिरात जागेवर मिरवणूक आल्यानंतर आरती करुन दहहंडी फोडण्यात आली.
त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 23 ला ह भ प वासुदेव गावंडे यांचे मार्गदर्शनात प्रक्षाळ पुजा करण्यात येऊन समारोप करण्यात आला.
Read also: https://ajinkyabharat.com/lives-of-passengers-saved-due-to-alertness-of-bus-driver/