या योजनेला मुदतवाढ-
“प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ.
जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सध्या कठीण काळ.
Related News
मोठी राजकीय खळबळ! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे थेट शरद पवारांच्या भेटीला
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री
Continue reading
उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या संशयावर लोकायुक्तांनी 10 सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर धाडी टाकल्या. महिला अधिकाऱ्याच्य...
Continue reading
'ऑपरेशन हार्ड बॉल'मध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या जागतिक नेटवर्कचा पर्दाफाश
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कला अ...
Continue reading
पाकिस्तान हादरला! बलुचिस्तानमध्ये भीषण दहशतवादी हल्ला; 9 पोलिसांचा मृत्यू, 5 जवानांचे अपहरण, 15 दहशतवादी ठार असल्याचा दावा
दहशतवादाला आश्रय देणारा देश म्हणून अनेकदा आंतरराष्ट्रीय ...
Continue reading
दिलजीत दोसांझच्या 'सतलज' चित्रपटाला भारतात OTT वरून हटवण्यामागील कारण काय? जसवंत सिंह खालरा यांची खरी कहाणी, सेन्सॉर बोर्डाचा वाद, IT Rules 2021 आणि केंद्...
Continue reading
पश्चिम बंगालच्या 3 राज्यसभा जागांवर पोटनिवडणुका
पोटनिवडणुक : देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनचा जोर कायम असतानाच पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी हालचाल झाली आहे. राज्यसभेच्या तीन र...
Continue reading
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त PM मोदींचे मोठे विधान; कलम 370 रद्द करणे हीच खरी श्रद्धांजली, जाणून घ्या 7 महत्त्वाचे मुद्दे
भारतीय जनसंघाचे संस्थापक
Continue reading
तेलंगणातील करीमनगर येथे 55 वर्षीय महिलेला कामाच्या बहाण्याने शेतात नेऊन दागिने लुटल्यानंतर विहिरीत ढकलण्यात आले. तब्बल 21 तास मृत्यूशी झुंज देत महिलेने...
Continue reading
दिल्लीतील 28 वर्षीय आकृती सुतार हिचा लग्नानंतर अवघ्या अडीच महिन्यांत संशयास्पद मृत्यू झाला. ऑफिसमध्ये पार्टी करून घरी निघालेल्या आकृतीच्या मृत्यूनंतर कु...
Continue reading
प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून LoC ओलांडून भारतात आलेल्या जीशान अहमद मीरला महिनाभरानंतर पाकिस्तानात परत पाठवण्यात आले. जाणून घ्या त्याच...
Continue reading
इराणमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येची उघड मागणी? व्हायरल व्हिडीओमुळे जगात खळबळ
इराण आणि अमेरिकेमधील तणाव कमी झाल्याचे चित्र दिसत असले तरी दोन्ही देशा...
Continue reading
अयोध्या : प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीवरील भव्य राम मंदिरात झालेल्या कथित देणगी चोरी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. श्रद्धेचे केंद्र मानल्या ...
Continue reading
भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास होत राहील”
रोजगार वाढवणं लक्ष्य असल्याच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.
भारतात महागाई दर किती टक्के?-
“भारतात महागाई दर 4 टक्के आहे. लोकांनी सरकारवर विश्वास दाखवलाय.
आमच्या धोरणांवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था चमकत
असल्याच निर्मला सितारमण म्हणाल्या.
बजेटमध्ये आतापर्यंत काय घोषणा?
खाद्य गुणवत्ता तपासणीसाठी 100 लॅब उघडणार.
30 लाख तरुणांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारची योजना.
500 कंपन्यांमध्ये इंर्टनशिप देणार, 5 हजार महिना मिळणार.
नवे व्यवसाय करण्यासाठी तरुणांना कर्ज उपलब्ध करुन देणार.
100 शहरांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी योजना.
मुद्रा लोनची मर्यादा आता 20 लाख रुपये.
महिला, मुलींसाठी 3 लाख कोटीच्या योजना.
Read also: https://ajinkyabharat.com/economy-minister-nirmala-sitharaman-today-salag-satavyanda-mandanar-budget/