या योजनेला मुदतवाढ-
“प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ.
जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सध्या कठीण काळ.
Related News
बाळापुर तालुका अंतर्गत येत असलेले कळंबा बुद्रुक येथे दिनांक 6/6/2025 रोजी मा. आमदार साहेब नितीन बापू देशमुख
यांच्या वाढदिवसानिमित्त व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्...
Continue reading
कर्नाटक | 4 जून 2025
आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने 18 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावत इतिहास रचला.
मात्र या आनंदाच्या क...
Continue reading
बेंगलोर मध्ये आर सी बी ची (RCB) विक्ट्री परेड मध्ये सात लोकांचा मृत्यू लाठीचार्ज झाल्यानंतर झाली
धावपळ काही लोक त्यामध्ये घायल बेंगलुरु मधून यावेळी सर्वात मोठी बातमी समोर येत आह...
Continue reading
तेल्हारा, दि. ३ (ता.प्र.) –
तेल्हारा शहरातील घरकुल लाभार्थ्यांचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून काही
लाभार्थ्यांचे बांधकाम निधीअभावी अर्धवट राहिले आहे. त्यामुळे उर्वरित टप्प्यां...
Continue reading
रोहित पवारांनी हेलिकॉप्टर मधून उतरून ग्राउंड लेव्हल वर येऊन काम करावं
असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला.
अजित पवार पक्षात एकाकी पडले असल्याचं राष...
Continue reading
गोरखपूरच्या सहजनवा पोलीस ठाण्याच्या बाहिलपार गावात हृदयद्रावक घटना घडली आहे.
अंगद शर्मा नावाच्या पतीने आपल्या पत्नी नेहा हिचा गळा चिरून खून केला आणि सुमारे एक
तास तिच्या मृतदेहाज...
Continue reading
उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि कानपूर दरम्यानचा प्रवास आता फक्त ४० मिनिटांत पूर्ण होणार आहे.
लखनऊ विकास प्राधिकरण (LDA) ने या महत्त्वाकांक्षी रॅपिड रेल प्रकल्पासाठी
...
Continue reading
गेल्या १५ दिवसापासून जियो कंपनीच्या मोबाईल नेटवर्कचा खेळखंडोबा झाला आहे,
परिणामी जियो मोबाईल नेटवर्क धारक फार कंटाळले आहेत सुरुवातीला ग्राहकांना लाडीगोडीने
लोकांना जियो सिम घ...
Continue reading
उत्तराखंड: राज्यात प्री-मान्सूनच्या पावसाने वातावरणात बदल जाणवू लागला असून,
आज (४ जून) हवामान विभागाने मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
देहरादून, टिहरी, हरिद्वार आणि पौडी...
Continue reading
महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना संलग्न संघर्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी
कामगार तथा मजूर युनियन च्या राज्य संघटनेच्या सरचिटणीस पदी संगीता जाधव महाराष्ट्...
Continue reading
गावालगतच्या शिवाजी नगर शेतशिवारातील गोठ्यावर काल रात्री अचानक झालेल्या
हल्ल्यात तीन बकर्या व दोन वासरांचा मृत्यू झाला. ही घटना विजय रघुनाथ निमकर्डे व रवी रघुनाथ
...
Continue reading
राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अकोल्यात कोरोनाचा शिरगाव झाला आहेय.
अकोला महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाला असून कोरोनाचे दोन रुग्ण आढलून आलेय.
या दोन्ही रुग्ण...
Continue reading
भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास होत राहील”
रोजगार वाढवणं लक्ष्य असल्याच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.
भारतात महागाई दर किती टक्के?-
“भारतात महागाई दर 4 टक्के आहे. लोकांनी सरकारवर विश्वास दाखवलाय.
आमच्या धोरणांवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था चमकत
असल्याच निर्मला सितारमण म्हणाल्या.
बजेटमध्ये आतापर्यंत काय घोषणा?
खाद्य गुणवत्ता तपासणीसाठी 100 लॅब उघडणार.
30 लाख तरुणांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारची योजना.
500 कंपन्यांमध्ये इंर्टनशिप देणार, 5 हजार महिना मिळणार.
नवे व्यवसाय करण्यासाठी तरुणांना कर्ज उपलब्ध करुन देणार.
100 शहरांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी योजना.
मुद्रा लोनची मर्यादा आता 20 लाख रुपये.
महिला, मुलींसाठी 3 लाख कोटीच्या योजना.
Read also: https://ajinkyabharat.com/economy-minister-nirmala-sitharaman-today-salag-satavyanda-mandanar-budget/