पीक विम्या संदर्भात आता उबाठा शिवसेना आक्रमक झाली आहे.
अकोल्यातील बाळापूर मतदार संघाचे शिवसेना उबाठा गटाचे
आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूर नगर परिषद हॉलमध्ये
Related News
CJP Protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज प्रकरणी दिल्ली पोलिसांना हाय कोर्टाची नोटीस; CCTV फुटेज जतन करण्याचे आदेश
कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनादरम्...
Continue reading
Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे; त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
...
Continue reading
Manoj Jarange Patil : ‘जंतर-मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार’; मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा
Manoj Jarange Patil ...
Continue reading
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका; थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस, दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश
Shiv Sena MP News : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकी...
Continue reading
Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP आंदोलनावर कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय
NEET पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात चर्चेला उधाण ...
Continue reading
जंतर-मंतर आंदोलनात विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप; दिल्ली पोलिसांनी फेटाळले दावे, राजकीय वातावरण तापले
राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर पर...
Continue reading
Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच जाहीर होणार; ‘या’ वेळी मिळणार मोठी अपडेट
राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे...
Continue reading
सर्वात मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विद्यार्थी आंदोलन आणि पेपरफुटीवर झाली चर्चा?
दिल्लीतील राजकीय वर्तुळात आज मोठी घडामोड पाहायला मिळाली. राष्ट्रव...
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला जात नाही? मोदी सरकारसमोरची ‘ही’ 5 प्रमुख कारणे; जाणून घ्या सविस्तर
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री
Continue reading
Mumbai ला मोठा दिलासा! सात तलावांमध्ये पाण्याची आवक वाढली; जाणून घ्या कोणता तलाव किती भरला
Mumbai : गेल्या काही दिवसांपासून Mumbai आणि उपनगरात सुरू...
Continue reading
कृषी अधिकारी आणि तहसिलदार यांना कोंडले आहे.
बाळापूर नगर परिषद येथे पीक विमा संदर्भात
शिवसेना उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी
तातडीची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला
पीक विमा कंपनीचे अधिकारी पोहचलेचं नाही.
आमदारांनी फोन लावले तरी देखील विमा कंपनीचे अधिकारी,
प्रतिनिधी न आल्याने शेवटी संतप्त आमदारांनी जो पर्यंत शेतकऱ्यांना
न्याय मिळणार नाही तो पर्यंत नगर परिषद हॉलचे दरवाजे उघडणार नाही व
तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना बाहेर सोडणार नाही
असा पवित्रा घेतला. यावेळी मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.
तहसिलदार आणि कृषी अधिकारी यांनी देशमुख यांची
समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र देशमुख आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/the-police-agreed-with-the-cow-smuggler-and-smiled-loudly/