पीक विम्या संदर्भात आता उबाठा शिवसेना आक्रमक झाली आहे.
अकोल्यातील बाळापूर मतदार संघाचे शिवसेना उबाठा गटाचे
आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूर नगर परिषद हॉलमध्ये
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
कृषी अधिकारी आणि तहसिलदार यांना कोंडले आहे.
बाळापूर नगर परिषद येथे पीक विमा संदर्भात
शिवसेना उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी
तातडीची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला
पीक विमा कंपनीचे अधिकारी पोहचलेचं नाही.
आमदारांनी फोन लावले तरी देखील विमा कंपनीचे अधिकारी,
प्रतिनिधी न आल्याने शेवटी संतप्त आमदारांनी जो पर्यंत शेतकऱ्यांना
न्याय मिळणार नाही तो पर्यंत नगर परिषद हॉलचे दरवाजे उघडणार नाही व
तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना बाहेर सोडणार नाही
असा पवित्रा घेतला. यावेळी मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.
तहसिलदार आणि कृषी अधिकारी यांनी देशमुख यांची
समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र देशमुख आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/the-police-agreed-with-the-cow-smuggler-and-smiled-loudly/