जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काहीसा थांबलेल्या मोसमी
पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील
बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
Related News
आरोपी दानिशवर मोठे आरोप, चार्जशीटमध्ये धक्कादायक माहिती
आरोपी दानिशवर गंभीर आरोप : नाशिकमधील एका आयटी कंपनीतील कथित लैंगिक छळ आणि धर्मांतराच्या प्रयत्ना...
Continue reading
अकोला GMCH मध्ये धक्कादायक घटना: पाठीवर पती, हातात लहान मूल आणि पोटाला बॅग घेऊन पत्नीची रुग्णालयात संघर्षमय धावपळ
अकोला जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद...
Continue reading
पुणे जिल्ह्यातील गोहे बुद्रुक येथे हृदयद्रावक घटना; विहिरीतून तिघांचे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक गावात बुधवारी संध्याकाळी घडल...
Continue reading
रायगड किल्ल्यावर स्वच्छतागृहांचा गंभीर प्रश्न; महिलेचा संताप व्हायरल, प्रशासनावर जोरदार टीका
महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या किल्ले ...
Continue reading
रिंगणांचे वेळापत्रक जाहीर : Ashadhi Wari 2026 अंतर्गत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 341 व्या पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे...
Continue reading
अकोल्यात 7 जून रोजी ‘गुणगौरव सोहळा 2026’; 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी भव्य कार्यक्रम
अकोला : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक...
Continue reading
सैफ अली खानच्या लेकाचा धक्कादायक VIDEO व्हायरल; पलक तिवारीला दिला इशारा, नेटकरी हैराण
इब्राहिम अली खानने पलक तिवारीला दिला इशारा : अभिनेता सैफ अली...
Continue reading
NEET MDS 2026: 5 तास झोप, अथक मेहनत आणि AIR-1; नमिरा सिद्दिकीची प्रेरणादायी यशोगाथा
देशात नंबर 1! नागपूरच्या नमिरा सिद्दिकीने NEET MDS 2026 मध्ये घडवला ऐ...
Continue reading
Uber प्रकरण : मुंबईत घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा कॅब सेवांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर सध्या Uber या कॅ...
Continue reading
शिवसेना विलिनीकरणाबाबत अब्दुल सत्तार यांचे 7 धक्कादायक संकेत; अंतिम निर्णय एकनाथ शिंदेंच घेणार
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना विल...
Continue reading
दमाहे कुटुंबावर दुःखाचा डोंगर : महाराष्ट्रात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. दररोज कुठे ना कुठे घडणाऱ्या अपघातांमुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य ...
Continue reading
Surat Bus Accident : 18 तास उलटले, तरी 6 मृतांची ओळख नाही; नातेवाईकांचा संताप, प्रशासनावर गंभीर प्रश्न
सुरतच्या उवा गावाजवळ झालेल्या भीषण बस अपघाताने संपूर...
Continue reading
त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पावसाचा ‘हायअलर्ट’ दिला असून
येत्या १८ जुलैपर्यंत राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
‘भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘हाय अलर्ट’ दिला आहे.
जळगाव, रत्नागिरी येथे ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून
रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
तसेच, मुंबई, ठाणे, पालघर, भागांत ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील तुरळक
ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
तर विदर्भातील अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच नागपूर जिल्ह्यात
मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह
मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
तर याचवेळी वाऱ्याचा वेगळी ताशी ४० ते ५० किलोमीटर राहील,
असा अंदाज आहे. केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या काही भागांमध्ये
पुढील काही दिवसांत २० सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल.
दरम्यान, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या
महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर
रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/prepare-instant-food-for-fasting-on-the-occasion-of-ashadhi-ekadashi/