आषाढी एकादशीच्या उत्सवात दरवर्षी हजारो भाविक पंढरपूरला
श्री विठ्ठल दर्शनासाठी जातात, यादृष्टीने मध्य रेल्वे विभागाने
१७ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याला
Related News
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले ...
Continue reading
अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा रिमझिम पावसानेहजेरी लावली असून...
Continue reading
अकोट
दि.०९/०७/२०२५ रोजी फिर्यादी सौ.निर्मला मानिक सोळंके वय ६२ वर्षे रा.
Continue reading
भाजप नेत्याच्या तक्रारीवरून अकोल्यात "बांगलादेशी" असल्य...
Continue reading
लंडन
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 193 धावांचं लहानसं लक्ष्य मिळालं होतं,...
Continue reading
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वतीने अमरावती ते पंढरपूर दरम्यान
वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाडी १३ जुलै रोजी
अकोला येथून जात असताना या गाडीचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे.
ही गाडी उद्या पंढरपूरला पोहोचेल.
तर १६ जुलै रोजी सायंकाळी ४.२० वाजता ही गाडी पंढरपूरहून
भाविकांसह अमरावतीसाठी सुटेल.
विदर्भातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये,
यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने चांगले नियोजन केले आहे.
ही गाडी आज १३ जुलै रोजी अमरावतीहून निघून दुपारी ४.२० वाजता अकोल्याला पोहोचली.
यावेळी या गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले
व लोको पायलट व चालक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी विमल जैन, ऍड. राजनारायण मिश्रा, उप एस.एस.रवि ठोंबरे,
प्रदीप शर्मा, ह.भ.प. सौ प्रतिभा गिरी, दिलीप गिरी, भुवन जैन,
दीपक गवई यांच्यासह वारकरी गण उपस्थित होते.
Read also: https://ajinkyabharat.com/jhomatoche-founder-deepinder-goyal-joins-abjadheeshanya-club/