आषाढी एकादशीच्या उत्सवात दरवर्षी हजारो भाविक पंढरपूरला
श्री विठ्ठल दर्शनासाठी जातात, यादृष्टीने मध्य रेल्वे विभागाने
१७ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याला
Related News
Manoj Jarange Patil : “जीवघेणं उपोषण करू शकतो, तर जीवही…” मनोज जरांगे यांच्या जहाल वक्तव्याने मोठी खळबळ
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते Manoj Jara...
Continue reading
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही ...
Continue reading
Gold Price Today : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत किती? जाणून घ्या प्रमुख शहरांत...
Continue reading
Rahul Gandhi : म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाला बसले; स्वतःच केला मोठा खुलासा
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते
Continue reading
बाळापूर नगर परिषद जात वैधता प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या अंतरिम स्थगितीचा नेमका अर्थ काय? सदस्यत्व पुन्हा बहाल झाले का...
Continue reading
Monsoon Update : इस्रोच्या सॅटेलाइट चित्रांनी वाढवली चिंता! देशाच्या दोन तृतीयांश भागावर पावसाचे ढग; महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
देशभरात
Continue reading
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धतीविरोधात मूर्तिजापूरातील विद्यार्थ्यांनी आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन दिले. OMR पद्धत कायम...
Continue reading
अकोट तालुक्यातील उमरा गावात एका चवताळलेल्या
Continue reading
एअर फ्रायरमध्ये बनवा रेस्टॉरंटसारखे टेस्टी कबाब! कमी तेलात तयार होतील 'हे' 6 स्वादिष्ट प्रकार
कबाब म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. शाकाहारी असो ...
Continue reading
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वतीने अमरावती ते पंढरपूर दरम्यान
वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाडी १३ जुलै रोजी
अकोला येथून जात असताना या गाडीचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे.
ही गाडी उद्या पंढरपूरला पोहोचेल.
तर १६ जुलै रोजी सायंकाळी ४.२० वाजता ही गाडी पंढरपूरहून
भाविकांसह अमरावतीसाठी सुटेल.
विदर्भातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये,
यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने चांगले नियोजन केले आहे.
ही गाडी आज १३ जुलै रोजी अमरावतीहून निघून दुपारी ४.२० वाजता अकोल्याला पोहोचली.
यावेळी या गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले
व लोको पायलट व चालक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी विमल जैन, ऍड. राजनारायण मिश्रा, उप एस.एस.रवि ठोंबरे,
प्रदीप शर्मा, ह.भ.प. सौ प्रतिभा गिरी, दिलीप गिरी, भुवन जैन,
दीपक गवई यांच्यासह वारकरी गण उपस्थित होते.
Read also: https://ajinkyabharat.com/jhomatoche-founder-deepinder-goyal-joins-abjadheeshanya-club/