अकोला काँग्रेस कमिटीची मागणी..
अकोला शहरातील गंगानगर, शिवसेना वसाहत, नाजूक नगर मरगट,
इक्बाल कॉलनी, संजय नगर, नायगाव, अकोट फैल, कौलखेड येथे
Related News
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
पावसाळ्यात सापांचा धोका का वाढतो?
पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी साचते. त्यामुळे ते कोरड्या आणि सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडतात. घरातील अंधारे...
Continue reading
रत्नागिरी जिल्ह्यात तीव्र उष्णतेमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या वेळेत मोठा बदल. २२ जून २०२६ पासून सकाळी ७ ते ११.३० या वेळेत शाळा भरतील. जाणून घ्या न...
Continue reading
अकोला : मराठा सेवा मंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायणराव शामराव गारोळे यांचे शुक्रवार, १९ जून रोजी वयाच्या ७१ व्या वर...
Continue reading
महापौर संतापल्या : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नालेसफाई आणि स्वच्छता कामांचा आढावा घेताना मोठा प्रशासनिक गोंधळ समोर आला आहे.
Continue reading
लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा स्टार फलंदाज Glenn Phillips याने अप...
Continue reading
सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देत मूर्तिजापूरात शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध रस्त्यावर टाकून...
Continue reading
चतारी गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सडलेले पक्षी, मांसाचे तुकडे आणि हाडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये स...
Continue reading
राज्यात मोठा प्रशासकीय फेरबदल! 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर; विजय सिंघल, अश्विनी जोशींसह महत्त्वाच्या नियुक्त्या
महाराष्ट्र राज्य सरकारने प्रशासनात मोठा आणि महत्त्वपूर्ण फेर...
Continue reading
पावसाळ्यात छत्री घेऊन मोबाईलवर बोलणे सुरक्षित? विज्ञान काय सांगते; 7 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
पावसाळा सुरू झाला की अनेकजण छत्री हातात आणि दुसऱ्...
Continue reading
०७/०७/२०२४ व ०८/०७/२०२४ रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे
सदर परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने
घरातील साहित्य, अन्नधान्य, जनावरांचा चारा पावसाच्या पाण्यात भिजून वाहुन गेल्यामुळे
सदरील नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी सदरील मार्गात पक्क्या स्वरूपाच्या
नाल्या नसल्यामुळे या भागात पडणारे पाणी मिळेल त्या दिशेने वाहत जाऊन नागरिकांच्या घरात शिरते.
या भागात पक्क्या स्वरूपाच्या नाल्या बांधणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे
०९ जुलै २०२४ रोजी मनपाचे माजी विरोगी पक्षनेता साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली
अकोला शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने महानगरपालिका आयुक्त
डॉ. सुनील लहाने यांना निवेदन देण्यात आले,
वास्तविक शासनाकडून दरवर्षी मिळणारा नगरोत्थान निधी
व दलितेत्तर निधी हा सर्वांत जास्त अकोला पूर्व क्षेत्रामध्ये देण्यात येत आहे.
तसेच अकोला मनपाला प्राप्त झालेला हदवाढ़ निधी हा सुद्धा अकोला पूर्व भागात वितरीत करण्यात आला आहे.
त्यामुळे अकोला पश्चिम भागाचा विकास थांबलेला असून,
वरीलप्रमाणे नमूद भाग हा अकोला पश्चिम भागात येत असल्यामुळे या भागात
सर्वात कमी विकासकामे झालेले असून,
पक्के रस्ते व नाल्या बांधण्यास पुरेसा निधी मिळत नाही.
त्यामुळे दरवर्षी ढगफुटी सदृश पाऊस झाल्यास त्याचा सर्वात जास्त परिणाम याच भागाला होतो.
त्यामुळे सन २०२४-२५ करिता शासनाकडून मिळणारा नगरोत्थान निधी
व दलितेतर निधी हा अकोला पश्चिम भागातील विकासकामांकरिता
देण्यात येवून त्या निधी अंतर्गत शहरातील गंगानगर, नायगाव,
अकोट फैल, कौलखेड या भागात नाल्याचे बांधकाम करण्यात यावे.
तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून
पीडितांना त्वरित आर्थिक सहाय्य करण्यात याचे,
अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनातील मागण्या मान्य न झाल्यास तत्काळ तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल,
असा इशारा देण्यात आला.
Read also: https://ajinkyabharat.com/special-train-from-akola-for-devotees-going-to-pandharpurla/