भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक
भूसंपादन जनआंदोलन समिती चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती मधे इर्विन चौक परिसरात असलेल्या
Related News
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महावितरण आणि महानिर्मितीतर्फे विनम्र अभिवादन
नागपूरमध्ये जयंतीनिमित्त विविध कार्यालयांत आदरांजली कार्यक्रम, अधिकाऱ्यांची मोठ...
Continue reading
भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक Dr. Babasaheb Ambedkar यांची जयंती आज देशभरात अत्यंत उत्साहात साजरी केली जात आ...
Continue reading
भीमजयंतीला महावितरणचे सुरक्षा कवच; नागपूरात अखंडित वीजपुरवठ्यासाठी विशेष आराखडा
भारतीय संविधानाचे शिल्पकार Dr. B. R. Ambedkar यांच्या जयंत...
Continue reading
विद्युत सेवेसोबतच माणुसकीचा प्रकाश! नागपुरात १४ एप्रिलला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
सामाजिक बांधिलकी जपत आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने नागपुरातील महावितरणच्य...
Continue reading
Shiv Thakare ने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर व्यवसायात टाकलं पाऊल, आजीच्या हस्ते सलूनचं भव्य उद्घाटन
Shiv Thakare चा नवा व्यवसाय
Continue reading
मोठी राजकीय बातमी! भाजपा-शिंदे गटाची युती अखेर तुटली, 14 municipal मध्ये स्वतंत्र लढत, निकाल कधी?
Continue reading
अखेर, अमरावती जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी गौरवाचा क्षण! प्रा. प्रमोद वामनराव तसरे, भोवते लेआउट, अमरावती, यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून सांख्यिकी विषयात आचार्य पदवी...
Continue reading
दादर मेट्रो स्थानकाचे नामकरण: चैत्यभूमीचा नव्या युगात उदय
महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी दादर मेट्रो स्थानकाचे नाम...
Continue reading
लोहारी खुर्द येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली; समाजजागृतीचा संदेश देत तरुणाईची प्रेरणादायी हाक
अकोट – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
Continue reading
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
स्मारकाच्या जागेचा वाद गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे.
जागेच्या संदर्भात उच्च न्यायालयात
प्रशासनाच्या वतीने नेमण्यात आलेले वकील
हे कोणत्याच तारखेवर हजर राहत नसल्याचे
आंबेडकरी संघटनांचे म्हणणे आहे.
जिल्हाधिकारी व मनपा प्रशासन हे
हेतुपुरस्सर या जागेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
संघटनांनी केला आहे.
त्यामुळे दहा दिवसांमध्ये जागेचा प्रश्न निकाली निघाला नाही,
तर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल,
असा इशारा मंगळवारी निवेदनातून दिला.
यावेळी सुदाम बोरकर, राजेश वानखडे, मनीष साठे,
सुनील रामटेके, रितेश तेलमोरे, गुड्डू इंगळे, अक्षय मते,
किरण गुडधे, बंटी रामटेके, रविकांत गवई,
दीपक सरदार, सिद्धार्थ गायकवाड, बाबाराव धुर्वे,
उमेश इंगळे, अंकुश आठवले, गौतम गळवींसह
आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read also: https://ajinkyabharat.com/marathwada-vidarbha-earthquake/