पावसामुळे नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याने नागरिक संतप्त
प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा नागरिकांचा इशारा
अकोल्यातील जुनेशहर भागातील नागरिकांच्या घरात
Related News
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;
नाल्याचे पाणी शिरत आसल्याने संतप्त नागरिकांनी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील किराणा मार्केट समोर रास्तारोको केला.
महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे रुंद नाला अरुंद झाला आहे,
त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वारंवार महापालिकेला काळवल्यावरही कोणतीच कारवाई न केल्याचा आरोप
यावेळी नागरिकांनी केला आहे.
जो पर्यंत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त येणार नाहीत
तो पर्यंत रास्तारोको करू असा इशारा नागरिकांनी दिलाय.
यावेळी मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक खोळंबली होती.
वाहनांच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या,
परंतु यावेळी संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देत माणुसकीचा प्रत्यय दिला.
Read also: https://ajinkyabharat.com/raigad-fort-closed-for-tourists-from-today/